कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 20 जूनपासून नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलेले आहे. अशातच आता दिपके यांनी 20 जुलै रोजी संसद चलो मोर्चाचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी जंतर-मंतर येथे जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी अशा कोणत्याही मोर्चासाठी ना परवानगी मागण्यात आली आहे, […]
Archives for July 2026
Chanakya Niti : प्रचंड मेहनत करूनही काही लोक अपयशी का होतात? चाणक्य यांनी सांगितली 2 कारणं
आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात या जगातल्या प्रत्येक माणसाची इच्छा असते, की आपण खूप मोठं व्हावं, प्रचंड पैसा कमवावा आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात आपलं नाव व्हावं. परंतु असे देखील काही लोक असतात, जे यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात, मात्र […]
D Mart : डी मार्ट बिलाचे पैसे कसे द्याचये? कार्ड स्वॅप करावं की कॅश द्यावी? 99 टक्के लोकांना ही ट्रीक माहितच नसते
गेल्या काही वर्षांमध्ये मध्यम वर्गात डी मार्टची क्रेझ चांगलीच वाढल्याचं पहायला मिळत आहे. अगदी आपल्याला काही किरकोळ वस्तू देखील खरेदी करायच्या असतील तरी देखील आपण त्या डी मार्टमधूनच खरेदी करतो, तसेच आपल्याला दर महिन्याला जो किराणा लागतो, तो देखील आपण आता डी मार्डमधूनच खरेदी करतो. डी मार्ट मधून शॉपिंग करण्याचे काही फायदे आहेत, तसेच काही […]
IND vs ENG : तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! संपूर्ण मालिकेत नाबाद राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड
इंग्लंडचा फलंदाज जो रूट याची सातत्यपूर्ण खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनडे मालिकेत त्याने एक नवा विक्रम रचला आहे. आजवर वनडे सामन्यात अशी कामगिरी कोणत्याही फलंदाजाला करता आली नव्हती. (Photo: ICC Twitter) इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं आहे. या मालिकेतील तिन्ही सामन्यात जो रूट नाबाद राहिला. भारतीय गोलंदाजांनी […]
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
ठाकरे गट सध्या पक्षाच्या पुनर्बांधणीत लागेल आहे. आशात ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून, ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुखांनी आपल्या त्यांच्या कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा जळगावच्या राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, […]
चातुर्मासात ‘या’ वास्तु नियमांचे करा पालन, घरातील नकारात्मकता होईल दूर
हिंदू धर्मात चातुर्मासाचा काळ खूप विशेष मानला जातो. चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी असतो. या चार महिन्यात विश्वाचे रक्षक भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत जातात. त्यानंतर या चार महिन्यांच्या काळात भगवान शिव विश्वाचे शासन करतात. चातुर्मास हा पूजा, प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी विशेष काळ मानला जातो. या चार महिन्यांमध्ये देवता निद्रा घेतात, त्यामुळे विवाहासह सर्व शुभ […]