Kamal Amrohi : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट निर्माण झाले पण कमाल अमरोही दिग्दर्शित पाकीज़ा या चित्रपटाची सर आजही कोणी गाठू शकलेले नाही. या चित्रपटाला अमरोही यांच्या दिग्दर्शनाचा आणि मीना कुमारी यांच्या अप्रतिम अभिनयाचा लाभ मिळाला. कमाल अमरोही यांनी आपल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ चार चित्रपट दिग्दर्शित केले पण प्रत्येक चित्रपटाने अमिट छाप सोडली. ‘पाकीज़ा’ हा […]
साप घरापासून एक किलोमीटर राहतो लांब, आदिवासींनी सांगितला रामबाण उपाय, एकदा हे झाड लावून बघाच
साप हा निसर्ग साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे, सापांमुळे उंदरांची संख्या नियंत्रणात राहून धान्याची नासाडी मोठ्या प्रमाणात कमी होते, सापाला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. जर निसर्गात सापांची संख्या कमी झाली तर दुसरीकडे उंदरांची संख्या वाढते, त्यामुळे निसर्गात असमतोल तयार होतो. त्यामुळे साप न मारण्याचा सल्ला दिला जातो. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रकारच्या प्रजाती आढळून येतात, […]
राग आणि तणाव कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय कोणते ?
वारंवार राग, चिडचिड आणि तणावाची भावना वाटणे, हे केवळ वाईट परिस्थितीवर अवलंबून नसते. ही लक्षणे पित्त दोषाच्या असंतुलनाची असू शकतात, जी आपल्या भावनिक भावनांवर नियंत्रण ठेवते. आयुर्वेदात पित्ताचे असंतुलन शरीरात आतून अशक्तपणा आणि मानसिक अस्थिरता आणते, ज्यामुळे शरीर आणि मन दोघेही अस्वस्थ होतात. आयुर्वेदात पित्त दोष खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण त्याचा परिणाम केवळ शारीरिकदृष्ट्याच […]
पोटाच्या चरबीमुळे आहात त्रस्त… 3 योगासन ठरतील सर्वोत्तम
पोटावरील चरबीचा तुमच्या शरीराच्या आकारावर नकारात्मक परिणाम होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की केवळ निरोगी आणि संतुलित आहाराचे पालन केल्याने पोटावरील चरबी लवकर कमी होणार नाही. जर तुम्हाला तुमच्या पोटाभोवती जमा झालेली हट्टी चरबी लवकर कमी करायची असेल, तर तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. काही योगाभ्यास तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा आणि काही आठवड्यांतच तुम्हाला त्याचे […]
IND vs PAK: कोलंबोच्या मैदानात पुन्हा एकदा साप घुसला, सामन्याआधीच…
T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत पाकिस्तान सामना आज होत आहे. या सामन्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर हा दिवस उजाडला असून विजयाची चव कोण चाखणार याची प्रतीक्षा आता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. पण असं असताना या सामन्यापूर्वी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये सर्पदर्शन झालं. […]
निळ्या ड्रममध्ये जावं लागलं तरी..; लग्नात वर-वधूला पंडिताकडून अजब वचन, एकच पिकला हशा!
हिंदू विवाहपद्धतीत जेव्हा वर आणि वधू सात फेरे घेतात, तेव्हा पंडित त्यांच्याकडून एकमेकांचा आदर करण्याची, विश्वास ठेवण्याची, कौटुंबिक जबाबदाऱ्या मिळून सांभाळण्याची वचनं देतात. आयुष्यभर या वचनांचं पालन करण्याची अपेक्षा वर-वधूकडून केली जाते. नुकताच एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंडित कौटुंबिक समतोलाचं महत्त्व समजावून सांगताना एक असं उदाहरण देतात, जे ऐकून […]