टीम इंडियाचा सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध विजयी खेळी साकारली. संजूने नाबाद 97 धावांची खेळी करत भारताला करो या मरो सामन्यात शानदार आणि एकतर्फी असा विजय मिळवून दिला. संजूच्या खेळीमुळे टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक दिली. संजूने विंडीज विरुद्धचा तडाखा […]
बहुसंख्य हिंदू लोकांवर सातत्याने अत्याचार…, ‘द केरला स्टोरी 2’ पाहिल्यानंतर शरद पोंक्षे यांचं स्पष्ट मत
The Kerala Story 2 Goes Beyond: ‘द केरला स्टोरी’ सिनेमानंतर आता ‘द केरला स्टोरी 2’ सिनेमा प्रेक्षकांना वास्तव दाखवत आहे… ‘द केरला स्टोरी 2’ सिनेमात तीन मुलींसोबत घडलेली घटना दाखवण्यात आली आहे. मध्यप्रदेश, केरळ आणि राजस्थान येथील मुलींना कशा प्रकारे प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जातं आणि त्या कशा प्रकारे धर्मांतराला बळी पडतात याबद्दल देखील दाखवण्यात आलं […]
Chanakya Niti : दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मार्गदर्शक ठरतात. आपण जे अन्न खात असतो, त्या अन्नामधून आपल्याला ऊर्जा मिळते. मात्र दुसरीकडे त्याचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या स्वरुपात परिणाम देखील होत असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. दुसऱ्याच्या घरचं […]
उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवने केला मोठा खुलासा, सामन्यात झालं असं की…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताने 253 धावांचं आव्हान ठेवूनही 7 धावांनीच जिंकला. त्यामुळे हा सामना किती धाकधूक वाढवणारा असेल याचा अंदाज येतो. एक क्षण तर असं वाटत होतं की हा सामना भारताच्या हातून जातो की काय? पण बुमराहाने […]
इथे येऊन मराठी माणसाला माज शिकवायचा नाही..; मराठी अभिनेत्याने खडसावलं
मुंबई आणि मराठी कलाकार हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला जातो. कार्यक्रमांमध्ये हिंदी स्टार्सना पहिल्या रांगेत आणि मराठी कलाकारांना मागच्या रांगेत बसवलं जातं, असा मुद्दा अभिनेत्री सई ताम्हणकरने उपस्थित केला होता. त्यानंतर आता आणखी एक मराठी कलाकार याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. आपलं आज मुंबईत अस्तित्व काय आहे, असा सवाल या मराठी अभिनेत्याने केला आहे. हा […]
सूर्यग्रहणाच्या दिवशी ‘या’ 5 वस्तू दान करणे असते प्रचंड शुभ, मिळतो प्रचंड लाभ
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मान-सन्मान, आत्मविश्वास, करिअर आणि पितृकारक ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट ठेवण्यासाठी सूर्यग्रहणाच्या दिवशी काही विशेष दान केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात असे मानले जाते. सूर्यग्रहणाच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होते अशी श्रद्धा आहे. नोकरी-व्यवसायात स्थैर्य हवे असल्यास गुळाचे […]