Holika Dahan 2026: आज होळीचा शुभ दिवस आहे, म्हणून आज संध्याकाळी होलिका दहन केले जाईल. होलिका दहन हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर श्रद्धेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री, लोक वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी लाकूड जाळतात. 2 मार्च रोजी होलिका दहन साजरा केला जाईल. या दिवशी लोक होलिका अग्नीभोवती जमतात, पूजा […]
Iran-Israel-US War: भारताकडे 25 दिवस पुरेल इतका कच्चे तेल, गॅसचा साठा; इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर काय होईल?
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाची तीव्रता सहाव्या दिवशीही कायम आहे. इस्रायलने गुरुवारी तेहरानमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं. तर दुसरीकडे इराणने इस्रायलच्या जेरुसलेम आणि तेल अवीव या शहरांवरील हल्ले वाढवले. या युद्धात इराणमध्ये किमान 1230 जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमध्ये 70 आणि इस्रायलमध्ये 12 ते 15 जण ठार झाले आहेत. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात 28 फेब्रुवारी रोजी इराणचे […]
IND vs ENG, Semi Final: संजू सॅमसनचं इंग्लंडविरुद्ध झंझावाती अर्धशतक, नोंदवला असा विक्रम
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आहेत. भारताने नाणेफेकीचा कौल गमवल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यामुळे भारताला 200 पार धावा करणं भाग आहे. कारण वानखेडेचं स्टेडियम छोटं आहे. त्या दृष्टीने संजू सॅमसनने फलंदाजी केली. (Photo- BCCI Twitter) टीम इंडियाच्या 20 धावा असताना अभिषेक शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. अभिषेक […]
‘मराठी बाणा’चे निर्माते अशोक हांडे यांना बेदम मारहाण; माटुंग्याच्या कार्यालयात घुसून थेट बॅटने मारलं, नेमकं काय घडलं?
‘मराठी बाणा’ या कार्यक्रमातून जगभरात मराठी संस्कृती पोहोचवण्याचं काम करणारे अशोक हांडे यांना पार्किंगच्या मुद्द्यावरून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. अशोक हांडे यांना एका 53 वर्षीय व्यक्तीने क्रिकेटच्या बॅटने मारल्याचं कळतंय. याप्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीचं नाव प्रथमेश पांडुरंग अनफोडे ऊर्फ […]
हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात
सापांबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. सापांबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे आपण अनेकदा दिसला साप की लगेच त्याला मारतो. पण या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील केवळ काही जातीच या विषारी आहेत. भारतामध्ये जे साप आढळतात त्यांचं वर्गीकरण सामान्यत: विषारी, निमविषारी आणि बिनविषारी प्रजाती असं केलं जातं. यामध्ये […]
Chanakya Niti : हे लोक त्यांच्या आयुष्यात बर्बाद होतात, चाणक्यांच्या या 10 गोष्टी लक्षात ठेवाच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. जर तुम्ही संकटात आहात, तर त्यातून मार्ग कसा काढायचा? शत्रूचा पराभव कसा करायचा? आपला मित्र कोण आणि शत्रू कोण? आयुष्य कसं जगावं आणि कसं जगू नये? याबद्दल […]