भारताने टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव केला. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिले बॅटिंग करताना 253 धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात इंग्लंडला 254 धावाचा पाठलाग करताना 246 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. तर जेक बेथल याने 105 धावांची खेळी करुन इंग्लंडला विजयापर्यंत […]
Khamenei: खामेनेईंनी धर्माच्या नावावर फक्त…, इराणच्या अभिनेत्रीकडून मोठं सत्य उघड
Khamenei: अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात तणावग्रस्त वातावरण आहे. फक्त इराणमध्येच नाही तर, भारतात देखील खामेनेई यांच्या निधनानंतर शिया मुस्लीम यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तर इराण येथील अभिनेत्री एल्नाझ नोरौजी हिने खामेनेई यांच्या निधनानंतर मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री […]
Chanakya Niti : हुशार लोक या 6 ठिकाणी कधीच जात नाहीत, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलंय?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही माणसाला उपयोगी ठरतात. माणसानं कोणाशी मैत्री करावी? आणि कोणापासून लांब राहावं, माणसानं कसं जीवन जगावं आणि कसं जिवन जगू नये? माणसानं कुठे जावं आणि कुठे जाऊ नये? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य […]
शाहिद आफ्रिदीने भारताचं उदाहरण देत जावयाला फटकारलं, पण शेवटी गरळ ओकलीच
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारत इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोणीही विसरू शकणार नाही. कारण मोठी धावसंख्या असूनही इंग्लंडने झुंजार खेळी केली. 253 धावांचा पाठलाग करताना फक्त 7 धावा कमी पडल्या. इंग्लंडच्या पराभव करण्यात जसप्रीत बुमराहचं मोलाचा हातभार होता. त्याच्या भेदक गोलंदाजीशिवाय हा विजय शक्यच नव्हता असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. इंग्लंडचा फलंदाज जेकब बेथेलच्या […]
आता नियम धाब्यावर का? मला लिलावतीला जाऊन सिटी स्कॅन करता येणार नाही म्हटल्याने शो सोडला; ‘बिग बॉस मराठी 1’च्या स्पर्धकाचा सवाल
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधील स्पर्धक सुशांत शेलार नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शो विषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आताचा सिझन पहिल्या सिझनपेक्षा किती वेगळा आहे, आताचे नियम किती वेगळे आहेत, याविषयी त्याने खुलासा केला. “मी बिग बॉसच्या घरात जाऊन आलोय, त्यामुळे इतर स्पर्धक कसे आहेत, कसे खेळत आहेत हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ का होईना, शो […]
Chanakya Niti : मुलांना यशस्वी झालेलं पाहायचंय? मग चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कराच
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात जर कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती काय असेल तर ती म्हणजे तिथले तरुण, ज्या राष्ट्रात तरुणांची संख्या जास्त त्या राष्ट्राचा विकास अधिक गतीने होतो. ते राष्ट्र सर्वशक्तीमान होतं. पण हे केव्हा शक्य आहे, जेव्हा […]