रंगांचा आणि उत्साहाचा सण म्हणून होळीला ओळखले जाते. उद्या 2 मार्चला होळी आणि 3 मार्चला धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. मात्र यंदाची होळी खगोलशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत विशेष ठरणार आहे. कारण यंदा धुलिवंदनाच्या दिवस चंद्रग्रहण होणार असून ते भारतात दिसणार आहे. त्यामुळे यावर्षी या सणावर ग्रहणाचे सावट आहे. यंदा होलिकादहन आणि चंद्रग्रहणाचा एक दुर्मिळ योग जुळून आला. […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येताच कर्णधारपद गेलं, या खेळाडूकडे सोपवली धुरा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदाचा मानकरी कोण असेल? हे 8 मार्चच्या रात्री कळेल. पण या जेतेपदाच्या सामन्यापूर्वी उर्वरित संघांमध्ये बऱ्याच उलथापालथी सुरू झाल्या आहेत. काही संघांनी या स्पर्धेत हवी तशी कामगिरी केली नाही. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. क्रिकेट बोर्ड आता संघांमध्ये बदल करण्यास सरसावले. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर होणाऱ्या मालिकांसाठी संघ जाहीर केले आहेत. […]
Varsha Usgaonkar : अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का, पोलीस ठाण्यात घेतली धाव, नेमकं काय घडलं ?
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री यांना मोठा धक्का बसला आहे. वर्षा उसगांवकर यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांच्यासह अनेक अभिनेत्रींची जवळपास 47 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली आहे. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यावर गुन्हा […]
Vastu Shastra : या पाच प्राण्यांच्या प्रतिमा घरात ठेवा, आयुष्यात कधीही पैसा कमी पडणार नाही
वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये, तर घरात वास्तुदोष नेमका कोणत्या कारणांमुळे होतो? घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास काय अडचणी येऊ शकतात? तसेच वास्तुदोष दूर करण्यासाठी काय -काय उपाय केले पाहिजे? याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार काही प्राण्यांना आणि पक्ष्यांना हे खूपच शुभ माण्यात आलं आहे. अशा प्राण्यांमुळे […]
शेतकरी कर्जमाफीची घोषणा होताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया, बोलावली महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. […]
India vs England Semi Final Score Updates : इंग्लंडला लोळवून टीम इंडिया अंतिम फेरीत, न्यूझीलंडशी होणार सामना
भारताने टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव केला. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिले बॅटिंग करताना 253 धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात इंग्लंडला 254 धावाचा पाठलाग करताना 246 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. तर जेक बेथल याने 105 धावांची खेळी करुन इंग्लंडला विजयापर्यंत […]