आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणूस आयुष्यभर आपलं पद आणि प्रतिष्ठेला जपत असतो. परंतु अशा काही गोष्टी आहेत, ज्या माणसाच्या पद प्रतिष्ठेपेक्षाही जास्त महत्त्वाच्या आहेत. जर या गोष्टी कुठल्याही माणसाकडे असतील तर अशा माणसांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास […]
डिनर टेबलवरच घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?
Sumit Sachdev : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेत ‘गौतम’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेता सुमीत सचदेव नुकतेच एका भीषण प्रसंगातून थोडक्यात बचावले. जेवण करताना त्यांच्या घशात अन्नाचा घास अडकल्याने काही क्षणांसाठी त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. या धक्कादायक घटनेची माहिती सुमीत यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर […]
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
28 फेब्रुवारीला इस्त्रायलकडून इराणवर मोठा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर भीषण युद्धाला सुरुवात झाली, या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. तब्बल 40 दिवसांनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम झाला होता. परंतु आता पुन्हा एकदा युद्ध चांगलंच पेटलं आहे. अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरू आहेत, तर इराणकडून देखील प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचं सैन्यतळ ज्या -ज्या देशांमध्ये आहेत, त्या देशांवर […]
Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!
Ayesha Khan Detained : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची देशभरात चर्चा आहे. नीट पेपरफुटीच्या विरोधात दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर तरुण सीजेपीच्या नेतृत्त्वात एकवटले आहेत. आम्हाला केंद्रीय शिक्षणंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाय, अशी मागणी या आंदोलकांची आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आंदोलक सीजेपीच्या समर्थनार्थ जमा झाले होते. […]
विकसित भारत मोहिमेसाठी PM मोदींची उच्चस्तरीय बैठक; ग्रामीण विकास, कृषी आणि सामाजिक कल्याण क्षेत्रांचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील निवासस्थानी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि संबंधित क्षेत्रांतील ‘विकसित भारत’ उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विविध मंत्रालयांच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी नागरिकांचे कल्याण हे प्रत्येक सुधारणेच्या केंद्रस्थानी असले पाहिजे, यावर भर दिला. लोकांच्या गरजांवर आधारित सुधारणा अधिक वेगाने राबवल्या जाव्यात आणि त्यातून अर्थपूर्ण परिवर्तन घडले पाहिजे, […]
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. पोलीस आणि आंदोलक पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे, यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर सैम्य लाठीचार्ज करण्यात आला, तसेच आश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात […]