हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला केवळ एक सामान्य वनस्पती न मानता, साक्षात लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते. म्हणूनच प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे रोप पाहायल मिळतेच. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते, ते घर समृद्धी आणि आनंदाने भरून जाते. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही चमत्कारिक वनस्पती आहेत, ज्या […]
lifestyle
महागडे प्रॉडक्ट्स नाही, घरगुती उपायांनी काही क्षणांतच तेलकट त्वचेला द्या निरोप
बाजारात अनेक महागडे प्रॉडक्ट असतात, ज्यामुळे चेहरा उजळेल, त्वचेवर असलेला तेलकटपणा कमी होईल… असं अनेक महिलांना वाटतं. पण असं काहीही नसतं. रोजच्या धावपळीमुळे आणि प्रदुषणामुळे चेहरा खराब होतो.. अनेकांचा चेहरा तर तेलकट दिसू लागतो. पण काही घरगुती उपाय केल्यानंतर तुम्हाला देखील फरक जाणवेल आणि तुम्ही स्वतः महागड्या प्रॉडक्टकडे वळणार नाही. एवढंच नाही तर, पावसाळ्यात त्वचा […]
सुके मासे खायला आवडतात, पण सावधगिरी बागळणं का गरजेचं? माहितीयेत ‘हे’ रहस्य
सुके मासे आरोग्यासाठी लाभदायक आहेत, त्यामधून पोषक तत्वे मिळत असले तरी, खाताना सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे… सुक्या माशांमध्ये सोडियम, जाड मीठ आणि बुरशीजन्य विषारी घटक देखील असतात. त्यामुळे मासे घेताना योग्या सुक्या माशांची निवड करता आली पाहिजे… जे फार गरजेचं आहे. पण सुक्या माशांचे आरोग्यासाठी लाभदायक फायदे देखील आहेत. तज्ज्ञ देखील सांगतात की, ज्यांना […]
जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने शरीरात किती बदल होऊ शततात, तुम्हाला माहितीये?
बडीशेप अनेकांना आवडते, पण त्याने नेमके काय फायदे आहेत, हे फार कोणाला माहिती देखील नसतील. अनेकांना जेवण झाल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय असते आणि ही सवय खरंच चांगली सवय आहे… बडीशेप हा एक मसाला आहे, जो सर्वांच्या स्वयंपाक घरात असतोच. अनेक जण बडीशेपचा स्वयंपाकासाठी देखील वापर करतात. कारण त्यामुळे चव वाढते. बडीशेप फक्त केवळ तोंडाला चव […]
वट पौर्णिमेचा उपवास 29 जून की 30 जून रोजी आहे? फक्त एका क्लिकने दूर करा तुमचा संभ्रम
ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा वट पौर्णिमा हे व्रत हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी अत्यंत विशेष आणि पवित्र मानला जातो. या दिवशी सौभाग्यवती महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवन मिळावे यासाठी दिवसभर उपवास करतात. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी देवी सावित्रीने आपल्या दृढनिश्चयाने यमराजाकडे आपले पती सत्यवान यांचा जीव परत देण्याची विनंती […]
पावसाळ्यात या ठिकाणचे रस्ते असतात जणू स्वर्गसारखेच, पार्टनरसोबत लाँग ड्राइव्हसाठी आहे परफेक्ट
मान्सूनची सुरूवात झाली की आपल्यापैकी काहीजण असे आहेत ज्यांना या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात जायला खुप आवडते. कारण या दिवसात निसर्गाच एक मनमोहक रूप पाहायला मिळते. रिमझिम पावसात गरम गरम चहा आणि भजीचा आस्वाद घेणे, आसपास हिरवळ, थंड वातावरण मनाला एक भुरळ पाडते. त्यामुळे या दिवसात अनेकजण पार्टनर सोबत लाँग ड्राइव्हला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तर […]