अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपलं सर्व सुरळीत सुरू असतं. प्रगतीच्या नव नवीनं संधी मिळत असतात. आपण घर खरेदी करतो, वाहान खरेदी करतो. परंतु एकवेळ अशी येते की सर्व सुरळीत सुरू असताना अचानक सर्व काही ठप्प होतं. प्रगतीला ब्रेक लागतो. व्यावसायामध्ये तोटा होतो. घरातून सुख समृद्धी नष्ट होते, आणि कोणतंही कारण नसताना घरात अचानक वादविवाद […]
lifestyle
Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील एखाद्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. माणसानं आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य […]
घराच्या अंगणात ‘या’ 4 गोष्टी असल्यास ताबोडतोब काढून टाका, नाहीतर घरात व आयुष्यात पसरेल दारिद्रय
आपल्या जीवनात घराला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्र देखील घराला विशेष महत्त्व देते. अशातच घराचे बांधकाम करण्यापासून ते घरातील वस्तू ठेवण्यापर्यंत आपण वास्तू टिप्सचा अवलंब करत असतो. कारण त्यात घराशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्याने जीवन सुखी होते. मात्र तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले, तर घरात अनेक समस्या निर्माण होतात आणि वास्तुदोष उद्भवतात. […]
पाय खूप दुखतात म्हणून फिरवताय बर्फाची बाटली? याने खरंच आराम मिळतो का?
सांगायचं झालं तर कोणतीही समस्या समोर आली तर, आपण सर्वात आधी सोशल मीडियावर त्याबद्दल सर्च करतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, पायाखाली बर्फाच्या पाण्याने भरलेली बाटली फिरवल्याने पायाचं दुखणं कमी होऊ शकतं. डॉक्टरांच्या मते, जेव्हा बर्फाची थंडी पायाला लागते, तेव्हा त्या भागातील रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकुंचन पावतात. यामुळे सूज आणि […]
आचार्य चाणक्य यांच्या मते या 4 गोष्टी करताना कधीच लाजू नये, अन्यथा होईल मोठं नुकसान
आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनातील यश, प्रगती आणि आनंदासाठी अनेक व्यावहारिक तत्त्वे मांडली आहेत. त्यांच्या मते, व्यक्तीच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा म्हणजे लाज, संकोच आणि लोक काय म्हणतील याची भीती. अशा मानसिकतेमुळे अनेकजण स्वतःच्या हिताच्या गोष्टी करण्यास मागे पडतात. चाणक्य नीतिनुसार, आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्याने दिलेले पैसे परत मागताना संकोच […]
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी ‘या’ मसाल्यांचा आणि हर्ब्सचा आहारात करा समावेश
पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्या आहारात काही बदल करणे खूप आवश्यक आहे. कारण वातावरणातील अचानक बदलामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे. अशातच काही दिवसातच पावसाची सुरूवात होणार आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये उष्णता आणि आर्द्रतेमुळे जीवाणूंची वाढ होते. त्यातच तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल, तर तुम्ही आजारी पडू शकता. या पावसाळी ऋतूमध्ये […]