आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये कुटुंबप्रमुखाला मोलाचा सल्ला दिला आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये कुटुंबप्रमुखाची कर्तव्ये काय असतात? जबाबदाऱ्या काय असतात? तसेच कुटुंब प्रमुखाने […]
lifestyle
घरात काच लावण्यापूर्वी ‘हे’ वास्तु नियम जाणून घ्या, अन्यथा वाढू शकतात समस्या
आजच्या युगात प्रत्येकाला स्वत:चे स्वप्नातलं घर आगळ्यावेगळ्या पद्धतीने सजवायचं असतं. कारण त्यामध्ये प्रत्येकाच्या भावना असतात. अशातच काहीजण घर सजवतान काचेचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. ज्यात घराच्या एका कोपऱ्यात मोठे आरसे, काचेच्या खिडक्या आणि वेगवेगळ्या आकारांचे आरसे घराला केवळ आधुनिक रूपच देत नाहीत, तर जागा अधिक मोठी आणि मोकळी असल्याचा आभास निर्माण करते. मात्र वास्तुशास्त्रानुसार, […]
16 तास अन्न खात नाहीत? संशोधनातून धक्कादायक सत्य पुढे..
आजकाल लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत आहेत. 16 तास उपाशी राहितात. काही जण दिवसातून एकदाच जेवण करतात. वेगाने वजन कमी करणे आणि अधिक चांगले वाटणे यासाठी 16 तास उपाशी राहिले जाते. रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे असे फायदे दिसून आले आहेत. 16 तास उपाशी राहण्याचे काही मोठे फायदे दिसून […]
अस्सल गृहिणींनाच माहीत हा नुस्खा, पावसाळ्यात फ्रिजमध्ये ही वस्तू वाटीभर ठेवा; फायदे वाचून…
उन्हाळा असो वा हिवाळा किचनचा सर्वात महत्त्वाचा भाग हा फ्रिज असतो. भाज्या, दूध, दही आणि उरलेलं अन्न, फळ, सॉस, पीठ यासह असंख्य गोष्टी फ्रिजमध्ये ठेवले जातात. अगदी मासेही फ्रिजमध्ये ठेवले जातात. कोल्ड्रिंक तर असतेच असते. पण अनेकदा असं होतं की फ्रिज उघडताच एक दुर्गंधी येते. ही दुर्गंधी नाकाला झोंबते आणि त्यामुळे त्रास होतो. पण एक […]
Heart Attack पासून वाचण्यासाठी १७ व्या वर्षीच करा ही टेस्ट, कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या शिफारशी काय?
गेल्या काही वर्षांपासून कमी वयातच लोकांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. अनेक प्रकरणात मृत्यू देखील होत आहेत. हार्ट अटॅकची प्रकरणे वाढल्याने डॉ. देवी शेट्टी यांनी वेळीच तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. शेट्टी यांनी सांगितले की आता कार्डिओलॉजी सोसाइटी ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे आली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक भारतीयाने १७ व्या वयात किमान एकदा […]
15 जुलैला कर्क राशीत गुरू ग्रह होईल अस्त, जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब चमकेल की वाढतील अडचणी
ज्योतिषशास्त्रानुसार 15 जुलै 2026 रोजी गुरू ग्रह जो ज्ञान, संपत्ती व प्रगती प्रदान करतो, तो आता सूर्याच्या समोर आला आहे, ज्यामुळे तो आपल्याला दिसणे अशक्य झाले आहे. ज्योतिषशास्त्रीय भाषेत याला ‘अस्त’ असे म्हणतात. जेव्हा गुरू ग्रह कर्क राशीत असतो तेव्हा तो अत्यंत पॉवरफूल मानला जातो. मात्र सध्या सूर्याच्या समोर गुरू ग्रह असल्याने तो कर्क राशीत […]