घाटकोपर स्थानकात ट्रेनवर चढलेल्या युवकाला ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांना लोकल विलंबाचा फटका सहन करावा लागला आहे. ऐन पिकअवरला मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटकोपर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लोकल ट्रेनवर चढण्याचा प्रयत्न करताना अज्ञात युवकाला ओव्हरहेड वायरचा जोरदार शॉक बसल्याने लोकल बिघाडली आहे. घाटकोपर स्थानकात सायंकाळी 6.33 वाजता […]
Latest News
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
भोरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ११ वर्षीय बालकाचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. “रस्ते आहेत तर अपघात होणारच” असे मांडेकर यांनी म्हटले आहे, ज्यावरून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेमुळे नागरिक आणि माध्यम प्रतिनिधींकडून रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल आणि प्रशासनाच्या बेफिकिरीबद्दल प्रश्न विचारले जात असताना, मांडेकर यांनी […]
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्…. शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
शिवसेना पक्षाच्या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली असून, त्यांचे निर्णय कायद्याच्या चौकटीबाहेरचे असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. विशेषतः शिंदे गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयावर सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सिब्बल यांच्या मते, अध्यक्षांनी दहाव्या अनुसूचीच्या […]
केरळम्’चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे… चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. चेन्निथला यांनी तिरंग्याच्या प्रतिमेचा केक कापला असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले असून, चेन्निथला यांनी देशाची माफी मागावी आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. बावनकुळे यांनी सोनिया […]
भारत श्रीलंका कसोटी सामना निर्णायक स्थितीत, जय पराजयानंतर WTC 2027 गुणतालिकेत असा पडेल फरक
भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. पाचव्या दिवशी 90 षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे विजयाची संधी आहे. भारताने चौथ्या दिवशी 193 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 371 धावा ठेवल्या. आता श्रीलंकेला विजयासाठी 372 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. त्यात श्रीलंकेने चौथ्या दिवसाचा खेळ संपला […]
सरनाईक यांच्या रिसॉर्टसाठी तामलवाडीत दुकानदारांवर बुलडोझर, हाच का तुमचा न्याय, काँग्रेसच आरोप..
धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर रोडवर घेतलेली १९ एकर जमीन वादात सापडली आहे.हायवेला टच असलेली १९ एकर जमीन रिसॉर्ट बांधण्यासाठी घेतली आहे. जमीन खरेदीनंतर त्या भागातील अतिक्रमित दुकानं, हॉटेल आणि सरकारी शौचालयांवर देखील बुलडोजर चालवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. स्वतः च्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरीबांच्या पोटावर पाय हाच […]