भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्माची खेळी काही खास नव्हती. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट लॉर्ड्स मैदानावर होणार, अशा वावड्या उठल्या होत्या. दुसऱ्या वनडे सामन्यात त्याची खेळी अवघ्या 26 धावांवर आटोपल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. पण बीसीसीआयने या अफवांचं खंडन केलं आणि […]
Latest News
Airtel च्या ग्राहकांना मोठा दणका, कोट्यवधी युजर्सवर थेट परिणाम होणार
एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून, देशभरातील सुमारे 42 कोटी ग्राहक तिच्या सेवा वापरतात. मात्र आता कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असलेला एक लोकप्रिय आणि किफायतशीर पोस्टपेड प्लॅन बंद केला आहे. कंपनीने 549 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आपल्या अधिकृत यादीतून हटवला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड […]
27 जुलैपासून न्यायदेवता शनि वक्री होणार, ‘या’ 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात वाढणार अडचणी
ज्योतिषशास्त्रानुसार शनी देवाला न्याय आणि कर्माची देवता मानले जाते. असे मानले जाते की शनी ग्रह व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच शनीच्या हालचालीतील प्रत्येक बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 27 जुलै 2026 पासून शनी वक्री होईल, म्हणजेच तो उलट दिशेने भ्रमण करेल. शनीची ही स्थिती काही राशींसाठी आव्हानात्मक मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार शनी 27 जुलै […]
Chanakya Niti : हे चार लोकं तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात, यांच्यापासून जर जपूनच…
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवी जीवनामधील नातेसंबंध कसे असावेत आणि कसे असू नयेत याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच पती पत्नीचं नातं कसं असावं? पत्नीची कर्तव्य काय आहेत? पतीची कर्तव्य काय आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नीचं नातं […]
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
ठाकरे गट सध्या पक्षाच्या पुनर्बांधणीत लागेल आहे. आशात ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून, ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुखांनी आपल्या त्यांच्या कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा जळगावच्या राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, […]
IND vs ENG: टीम इंडियासमोर इंग्लंडचं 388 धावांचं कठीण आव्हान, लॉर्ड्सवर 1975नंतर मोठा विक्रम
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. खरं तर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकचा हा निर्णय योग्यच ठरला. कारण इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. भारताला इंग्लंडची पहिली विकेट घेण्यासाठी 192 धावांपर्यंत वाट पाहावी लागली. यावरून भारतीय गोलंदाजांची किती घाम निघाला हे […]