राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सातारा आणि […]
Latest News
Share Market: परदेशातून आनंदाची बातमी धडकली अन् शेअर बाजारात… मार्केटमध्ये काय झाली नेमकी उलथापालथ?
सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात जोरदार तेजीने झाली. अमेरिकेतील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ही तेजी आली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30-शेअर सेन्सेक्स उघडताच 600 हून अधिक अंकांनी वाढला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीदेखील सुमारे 180 अंकांनी वाढला. दरम्यान, इंडिगो शेअर, इन्फोसिस, इटरनल आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही मोठी वाढ झाली. पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत […]
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा; संपूर्ण राज्यात खळबळ
नीट पेपरफुटी, टीईटी पेपरफुटी प्रकरण संपूर्ण देशासहित राज्यात गाजत असताना आणखी एक धक्कायक प्रकार समोर आला आहे. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी धक्कादायक हा दावा केला आहे. गांगर्डे यांच्या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा […]
Abhijeet Dipke : कुठे आहे अभिजीत दीपके, अजून घरी नाही परतला, शिंदेंच्या मंत्र्याकडून दीपके कुटुंबासाठी पोलीस संरक्षणाची मागणी
सध्या सगळीकडे अभिजीत दीपकेची चर्चा आहे. सगळ्यांनाच अभिजीत दीपकेबद्दल जाणून घेण्यात उत्सुक्ता आहे. कारण या देशातील विरोधी पक्षांना जे जमलं नाही, ते अभिजीत दीपकच्या कॉकरोच जनता पार्टीने करुन दाखवलं. या आंदोलनात अभिजीत सोबत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतरही अभिजीत आपल्या मुद्यांवर ठाम राहिला. अखेर इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सुरु झालेल्या अभिजीत दीपकेच्या कॉकरोच […]
Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवल्यानंतर वैभवने कोणाला दिलं क्रेडिट? नाव ऐकून गंभीरला झोंबतील मिरच्या
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने भारतीय संघाने जिंकले आणि मालिका एकतर्फी विजयाने खिशात घातली. श्रेयस अय्यरला त्याच्या नेतृत्वात अखेर मालिका जिंकण्यात यश मिळाले. आता मालिका जिंकल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाचे कौतुक होत आहे. या मालिकेत विशेष लक्ष होते ते वैभव सूर्यवंशीकडे. वैभव सूर्यवंशीने […]
आता पुण्यातील गुंडाची खैर नाही! रेल्वे स्टेशनवर पाऊल ठेवताच…
पुण्यासहित राज्यातील गुंडाची आता खैर नाही. रेल्वे विभागाने घेतलेल्या निर्णयाने सर्व गुंड, गुन्हेगारांची डोकेदुखी वाढली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एआय आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने सुसज्ज 160 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या मदतीने स्टेशनवरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्हेगारांची ओळख पटवणे, हरविलेल्या व्यक्ती शोधणे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार […]