पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रमाणपत्रावरील छायाचित्रांमुळे आणि त्याच्या स्वरूपामुळे विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वेळोवेळी योजनेबाबत माहिती देत लाभार्थ्यांना […]
Latest News
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी नव्या वाहनांच्या खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून, स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी पुढे आली आहे. स्कॉर्पिओ एन प्रवासासाठी पुरेशी सोयीची नसल्याची तक्रार करण्यात आल्याने हा प्रस्ताव पुढे सरकला असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर तसेच तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या […]
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर… मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करत सरकारला 28 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. अंतरावली येथे आयोजित सभेत त्यांनी 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचं निर्णायक आंदोलन करणार आहे.” त्यांनी आजपासूनच आंदोलनाच्या तयारीला […]
Pune Crime : ‘सिया’ने पुण्यातील पोलिस पाटलाला लावला 56 लाखांचा चुना, पुण्यात काय घडलं ?
पुण्यातील व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या नावाची चर्चा देशभर सुरू आहे. मात्र याच दरम्यान आता पुणे जिल्ह्यातून ‘सिया’ नावाच्या आणखी एका कथित महिलेकडून आर्तिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत चक्क एका पोलिसाची 56 लाखांची फसवणूक करण्यात आली असा आरोप आहे. […]
सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, सरकारचे टेन्शन वाढले, थेट यादिवशी आंदोलन..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावलीमध्ये मोठा एल्गार दिला. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. कधी काळी समाज एकवटला त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक पुढं जायचं. 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला जर कोणी येड्यात काढत असेल त्यामुळे तुम्हाला बोलावलं. 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचं निर्णायक आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे […]
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR… पुन्हा प्रकरण पेटलं
नीट पेपरफुटी प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. दिल्लीतील जंतरमंतर येथे यापूर्वी आंदोलन करणाऱ्या सीजेपी कॉक्रोज जनता पार्टीने सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्याचा पक्षाचा आरोप आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीजेपी कॉक्रोज जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतरवर मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात विविध मागण्या सरकारसमोर […]