मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावलीमध्ये मोठा एल्गार दिला. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. कधी काळी समाज एकवटला त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक पुढं जायचं. 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला जर कोणी येड्यात काढत असेल त्यामुळे तुम्हाला बोलावलं. 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचं निर्णायक आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे […]
Latest News
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR… पुन्हा प्रकरण पेटलं
नीट पेपरफुटी प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. दिल्लीतील जंतरमंतर येथे यापूर्वी आंदोलन करणाऱ्या सीजेपी कॉक्रोज जनता पार्टीने सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्याचा पक्षाचा आरोप आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीजेपी कॉक्रोज जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतरवर मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात विविध मागण्या सरकारसमोर […]
Viral Ice Cream: ऐकावं ते नवलंच! डोकं दुखत असेल तर आईस्क्रीम खा.. क्षणार्धात वेदना छूमंतर!
हल्ली सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी लगेच व्हायरल होतात. आता एक अनोखे आईस्क्रीम पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. तुमचे डोकेदुखी होत असेल तर तुम्हाला गोळ्या खाण्याचा सल्ला दिला जातो. पण कधीच आईस्क्रीम खा असा सल्ला दिला जात नाही. आता डोकेदुखी होत असेल तर मार्केटमध्ये असे आईस्क्रीम आले आहे जे खाल्याने डोकेदुखी कमी होऊ […]
स्कॉर्पिओ सोयीची नाही, इनोव्हा क्रिस्टा हवी… अवघ्या सहा महिन्यात नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव; मुंबई महापालिकेचा प्रताप
मुंबई महापालिके संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेत सहा महिन्यातचं नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव आला आहे. स्कोर्पिओ गाड्या सोयीच्या नसल्याने इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी आणखी महागड्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना नव्या […]
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
मुसळधार पावसामुळे भुसावळ परिसरातील हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या पाण्याचा विसर्ग सुरळीत ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने धरणाचे चार दरवाजे उघडले असून सुमारे 5 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क […]
यंदा गुरुपौर्णिमा ‘या’ 3 दुर्मिळ योगांमध्ये होणार साजरी, जाणून घ्या स्नान आणि दानाची शुभ वेळ
गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा आज बुधवार 29 जुलै 2026 रोजी साजरी केली जाईल. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेला शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. धार्मिक मान्यतेनुसार गुरूंचे आशीर्वाद जीवनाला योग्य मार्गावर नेतात आणि ज्ञान, यश व प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. […]