पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर तृणमूल कांग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या पक्षात हाहाकार उडालेला आहेय शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या आमदार आणि खासदाराच्या बैठकीला केवळ आठ आमदार आणि सहा खासदारच उपस्थित राहिल्याने पक्षात गोंधळ उडाला आहे. गेल्या वेळी झालेल्या आमदारांच्या बैठकीला केवळ २० आमदार पोहचले होते. या वेळी आकडा आणखीनच कमी झाला […]
india
होर्मुज संकटात पाकिस्तानच्या हाती लागलं मोठं घबाड, आता कच्चं तेल आणि गॅसची चिंता कायमचीच मिटली
अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यापारी जाहाजांसाठी बंद आहे. यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मध्य पूर्वेतून येणारं कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा साठा ठप्प झाला आहे. याचा मोठा फटका हा भारत, पाकिस्तानसारख्या कच्च्या तेलासाठी आणि एलपीजी गॅससाठी इतर […]
जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील फरक काय? अर्थव्यवस्था, प्रशासन, आव्हानांचा सविस्तर आढावा
नवी दिल्ली, 5 जून : येत्या 10 जून रोजी भारतीय राजकारणात एक जुना विक्रम इतिहासजमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सर्वाधिक काळ लोकशाही पद्धतीने देश चालवणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. यासह ते देशाचे पहिले पंतप्रधान जवाबहलाल नेहरू यांच्या 4,398 दिवसांच्या विक्रमालाही मागे टाकतील. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर नेहरू आणि मोदी यांच्या कार्यकाळातील प्रशासनशैली आणि […]
दुपारी लस्सी पिण्यासाठी जात होते, मोटरसायकलला वाहनाची धडक, चिमुकल्यासह चौघांचा जागीच मृत्यू
दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. लस्सी पिण्यासाठी एका दुचाकीवरुन जाणाऱ्या चौघा जणांचा भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात घडली आहे. या दुर्दैवी अपघातात एका महिला आणि तिच्या एक वर्षांच्या मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार […]
ममता बॅनर्जी यांच्या केंद्रीय राजकारणात परतण्याच्या स्वप्नांना सुरुंग, युसूफ पठाण यांचा राजीनामा देण्यास नकार
पश्चिम बंगाल येथे झालेल्या मोठ्या पराभवानंतर तृणमुल काँग्रेसमधील ( TMC ) पडझड सुरुच आहे. रोज कोणी तरी पक्ष सोडत आहे किंवा राजीनामा देत आहे. ८० पैकी ५८ टीएमसी आमदारांनी बंडखोरी करीत नवा विरोधी पक्ष नेता निवडला आहे. या दरम्यान आता ममता बॅनर्जी दिल्लीतील राजकारणात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेत पराभूत झालेल्या ममता बॅनर्जी […]
लग्नानंतर पत्नी मित्राशी फोनवर बोलायची, तलाट्याने १२ दिवसात जीवन संपवले,पत्नी विरोधात गुन्हा
लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच तलाठ्याने आपल्या घरात गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आंबेजोगी शहराच्या लगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणात गणेश कोळी यांच्या आईच्या तक्रारीवरुन गणेश यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीचे अनैतिक संबंध आणि त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाने गणेश कोळी यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या […]