काल विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दिवसभरात अनेक घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती, परंतु ही बंडखोरी मोडून काढण्यात शेवटच्या दिवशी महायुतीला मोठं यश आलं. तर काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले. दरम्यान दुसरीकडे […]
india
मोठी बातमी! पुण्यात भर दुपारी गोळीबाराचा थरार; यवतमध्ये तणावाचे वातावरण, नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथे भर दुपारी गोळीबार झाले आहे. तीन ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोचलेले असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांची पथके चौकशी करत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातून काही तरुण या ठिकाणी आले होते त्यांचा पाटस मधील तरुणांची शुल्लक कारणावरून […]
मोठी बातमी! महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा वरिष्ठांना प्रस्ताव, राजकारणात मोठी खळबळ
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गुरुवारी विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या गोटात अनेक मोठ्या घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. त्यावरून आता मविआत नाराजीनाट्य सुरू झाल्याची बातमी समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली, त्याचा […]
Pune -Nashik | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर
पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यात एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने प्रथम दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर नियंत्रण सुटल्याने दुसऱ्या कारलाही धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात अत्यंत वेगात झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा […]
बळीराजासमोर नवं संकट, पिकांसाठी खतं मिळेना; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
गेल्या काही काळापासून राज्यातील शेतकऱ्यांवर अनेक संकटे येत आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अवकाळीमुळे उभी पिके आडवी झाली. मात्र आता शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभ राहिलं आहे. राज्यातील विविध भागात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळणे कठीण झाले आहे. खत मिळत नसल्यामुळे यंदा उत्पादन घटण्याचा धोका […]
महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? मराठा समाजासाठी 8 योजनांची घोषणा होताच लक्ष्मण हाकेंचा सवाल
मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल आहे. आता ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही अनेक सवलती मिळणार आहेत. या सवलती शैक्षणिक आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत असणार आहेत. मराठा समासाठी तब्बल 8 योजना सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील मराठा समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली प्रतिक्रिया दिली […]