अमरावती | उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 बंडखोर खासदार बुधवारी नवी दिल्ली येथे पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील 6 खासदारांना आपल्या बाजूने वळवल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची भेट घेत स्वतंत्र गट स्थापन करण्याचे पत्र सादर केले. तसेच शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचेही […]
india
ठाकरे गटानंतर आणखी एका पक्षात सर्वात मोठी फूट? अमित शाहांकडे पत्र पोहोचलं…खळबळ उडवणारी माहिती समोर!
Big Revolt in Samajwadi Party : सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फुटले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्येही काहीतरी घडत असल्याचं म्हटलं जात आहे. उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीत उभी फूट पडणार आहे, असा दावा सुहेलदेव […]
तर त्यांना गाडीसकट पेटवू…बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात पक्षातील समर्थाकांमध्ये आक्रोश पहायला मिळत आहे. सध्या पक्ष फुटीच्या या प्रकरणात ‘जर-तरचे’ राजकारण सुरू आहे. कोणतीही गोष्ट अद्याप स्पष्ट […]
महाराष्ट्रानंतर आता पंजाबमध्ये खळबळ! थेट मुख्यमंत्री देणार राजीनामा? पडद्यामागे…काहीतरी मोठं घडणार?
Bhagwant Singh Resignation : सध्या पश्चिम बंगास, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या राज्यातील काही प्रमुख विरोधी आणि प्रादेशिक पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. दरम्यान, एकीकडे या पक्षफुटीची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे पंजाबच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे. येथे आप […]
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या […]
Indian Railways: विना तिकीट रात्रीच्यावेळी प्रवास… TTE रेल्वेतून उतरवू शकतो का?
Indian Railways Tickets : भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणतात. प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. भारतीय रेल्वेच्या देशभरात हजारो ट्रेन रोज धावतात. देशात हजारो रेल्वे स्टेशन आहे. येथूनच प्रवाशांना रेल्वेचा प्रवास करणे सोपे जाते. रेल्वे प्रवासासाठी तिकिटासंबंधीचे नियम आहेत. भारतीय रेल्वेतून प्रवास करणारे अनेक फुकटे प्रवासी पकडल्या जातात. त्यासाठी वेळोवेळी रेल्वे प्रशासन […]