नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अभिजीत दीपके घरी परतले आहेत. दीपके यांचं छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचल्यानंतर जल्लोषात स्वागत केलं. मायभूमीत परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जिव्हारी लागणारा टीकेचा वार केला. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शॉर्ट व्हिडिओ तयार करून तरुणांशी संवाद साधण्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]
india
मेनोपॉजमध्ये हाडे, हृदय आणि हार्मोन आरोग्यासाठी कोणता आहार अत्यंत महत्त्वाचा
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे, जिथे मासिक पाळी थांबते आणि शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत मोठे बदल होतात. या काळात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल दिसून येतात. अनेक महिलांना या काळात हॉट फ्लॅशेस, झोपेची समस्या, मूड बदल, थकवा आणि वजन वाढ यांसारख्या तक्रारी जाणवतात. याशिवाय […]
फॅटी लिव्हरवर नियंत्रणासाठी आहारातील नैसर्गिक साथीदार; धणे, हळद आणि काळी मिरीचे महत्त्व काय?
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही सामान्य बाब झाली आहे. वेळेअभावी अनियमित खाणे, फास्ट फूडचे वाढते सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताण यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. यापैकी एक महत्त्वाची समस्या म्हणजे ‘फॅटी लिव्हर’. पूर्वी प्रामुख्याने मद्यपानाशी संबंधित मानला जाणारा हा आजार आता बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अनेक […]
हृदयापासून मेंदूपर्यंत शरीरासाठी आवश्यक पोषक घटक आणि Omega-3 Fatty Acids चे महत्त्व
ओमेगा-3 फॅटी अॅसिड हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे “हेल्दी फॅट्स” आहेत. आजच्या काळात आरोग्यदायी आहाराबाबत लोक अधिक जागरूक झाले आहेत आणि त्यात ओमेगा-3 चे नाव प्रामुख्याने घेतले जाते. शरीराच्या योग्य कार्यासाठी हे एक आवश्यक पोषक घटक मानले जाते, कारण शरीर स्वतः पुरेशा प्रमाणात ओमेगा-3 तयार करू शकत नाही. त्यामुळे ते अन्नातून घेणे आवश्यक असते. ओमेगा-3 ची […]
BS7 नियमांमुळे भारतात डिझेल कार्सचा युग संपुष्टात येणार?
वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच BS7 उत्सर्जन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या कडक नियमांमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांना डिझेल इंजिन बदलणे किंवा बंद करणे भाग पडू शकते. परिणामी, ग्राहकांचा कल आता हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वेगाने सरकत आहे. भारतात एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक दुसरी नवीन कार डिझेल इंजिनसह विकली जात होती. सुमारे […]
करिश्मा कपूर- अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर नेमकं काय घडलं? इन्साईड स्टोरी पहिल्यांदाच आली समोर
बॉलिवूडमधील सर्वात चर्चा झालेल्या ब्रेकअपबाबत फिल्ममेकर सुनील दर्शन यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. जेव्हा अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचा साखरपुडा मोडला तेव्हा ते करिश्माच्या घरीच होते. साखरपुडा मोडल्यानंतर अनेक घटना वेगाने घडल्या. काय घडतंय तेच कळत नव्हतं. गोष्टी एवढ्या पुढे गेल्या की करिश्माने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं. तिने असं का केलं हे मला कळलंच […]