टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री नारायणी शास्त्रीने आई न होण्याच्या तिच्या निर्णयामागचं कारण स्पष्ट करत मातृत्वाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने सांगितलं की, केवळ मूल जन्माला घालण्यासाठी मूल होऊ देणं योग्य नाही. त्यापेक्षा योग्य संगोपनाची जबाबदारी स्वीकारता येत नसेल तर मूल न होणंच अधिक योग्य असल्याचं तिचं मत आहे. नारायणीने 2015 मध्ये […]
india
वारंवार होणारा अॅनिमिया थॅलेसेमियाचे लक्षण असू शकते; वेळीच ओळखणे का आवश्यक आहे?
रक्तक्षय म्हणजेच अॅनिमिया ही एक सामान्य आरोग्य समस्या मानली जाते. अनेकदा शरीरात लोहाची कमतरता झाल्यामुळे अॅनिमिया होतो असे समजले जाते, परंतु प्रत्येक वेळी त्यामागे केवळ लोहाची कमतरता हे कारण नसते. काही लोकांना वारंवार अॅनिमिया होतो, औषधे घेतल्यानंतर किंवा आहार सुधारल्यानंतरही हिमोग्लोबिनची पातळी पुन्हा कमी होते. अशा परिस्थितीत शरीरातील रक्तनिर्मितीशी संबंधित एखादा अनुवांशिक विकार असण्याची शक्यता […]
ग्लूटेन-फ्री डाएटचा वाढता ट्रेंड आणि आरोग्यावर होणारा परिणाम
आजकाल आरोग्य आणि फिटनेसबाबत जागरूक असलेल्या अनेक लोकांमध्ये ग्लूटेन-फ्री डाएटचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. वजन कमी करणे, पचनशक्ती सुधारणे, शरीरातील सूज कमी करणे किंवा अधिक ऊर्जा मिळवणे अशा अनेक कारणांसाठी लोक आपल्या आहारातून ग्लूटेन असलेले पदार्थ काढून टाकत आहेत. सोशल मीडिया, सेलिब्रिटींच्या जीवनशैलीचे अनुकरण आणि फिटनेसशी संबंधित विविध दावे यामुळे ग्लूटेन-फ्री आहार लोकप्रिय […]
तुमच्या विधानामुळे आम्ही नाराज.., व्ही कामकोटी यांना गोमुत्र एक्सपर्ट म्हटल्याप्रकरणी प्रियंका गांधींना पत्र
काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी IIT मद्रासचे संचालक प्रा व्ही कामकोटी यांना गोमूत्र एक्सपर्ट असे संबोधल्याच्या वक्तव्यानंतर देशात नवा राजकीय आणि शैक्षणिक वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर सरकारी सूत्रांनी प्रा. कामकोटी यांची उल्लेखनीय शैक्षणिक आणि व्यावसायिक कामगिरी सार्वजनिक केली होती. आता असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या महासचिव सौ पंकज मित्तल आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी […]
पावसाळ्यात साप घरात घुसण्याची भीती वाटते? मग करा हा सोपा देसी उपाय, पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाही
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप अनेकदा आपल्याला जमिनीवर फिरताना दिसतात, पावसाचं पाणी बिळात गेल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. जेव्हा साप बिळातून बाहेर पडतात, तेव्हा ते आपल्या निवाऱ्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेत असतात. ज्या ठिकाणी जास्त आद्रता असेल, ओलसरपणा आणि त्यांना लपण्यासाठी सोय असेल अशा जागेची निवड ते शक्यतो आपल्या निवाऱ्यासाठी करतात. जर अशा जागा तुमच्या घरात देखील […]
2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब
प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात पदार्थांची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. तर लसूण अन्नाची चव आणि सुगंध वाढवतोच शिवाय आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. डाळ, भाज्या, चटण्या आणि इतर अनेक पदार्थांमध्ये लसूण वापरल्याने त्यांची चव वाढते. त्यात ॲलिसिन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात, जी शरीरासाठी आवश्यक मानली जातात. त्यामुळे […]