Ladki Bahin Yojana Latest Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. याच पैशांचा वापर करून महिला आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करतात किंवा इतर कामासाठी हे पैसे वापरतात. सरकार लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे […]
india
सीजेपी आंदोलनादरम्यान दहशत निर्माण करण्याचा मोठा कट; जैशच्या दहशतवाद्याच्या गर्लफ्रेंडलाही अटक, काय होता प्लॅन?
पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलाने (STF) जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एका संशयित मॉड्यूलच्या प्रकरणात मोठं यश मिळवलं आहे. एसटीएफचे आयजी गौरव शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे. पूर्व बर्दवानमधून अटक करण्यात आलेला संशयित हमीम मंडल हा पाकिस्तानमधील हँडलर्सच्या सतत संपर्कात होता. दिल्लीतल्या जंतर-मंतर इथल्या आंदोलनादरम्यान तो पोलिसांचा गणवेश घालून हिंसाचार पसरवण्याचा कट रचत […]
Ramayana: 3 वर्षांपूर्वी दशरथ यांच्या भूमिकेसाठी दिलेलं ऑडिशन पण..; अजिंक्य देव यांचा खुलासा
नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील प्रत्येक भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. रामायण या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, रावणाच्या भूमिकेत यश आणि दशरथ यांच्या भूमिकेत अरुण गोविल आहेत. पण दशरथ यांच्या भूमिकेसाठी […]
थलपती विजय यांच्या यशावर मुलाने अखेर सोडलं मौन; म्हणाला ‘माझ्या करिअरचा विषय आला तेव्हा..’
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांचं खासगी आयुष्य अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत असतं. तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या टीव्हीके पक्षाने मोठा विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयावर त्यांच्या पत्नी किंवा मुलांकडून मात्र कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजय यांचा मुलगा जेसन संजय याने पहिल्यांदाच यावर वक्तव्य केलं आहे. विजय यांची पत्नी […]
मूर्ख पाकिस्तानची पोलखोल, भारताने कितीही दान केलं तरी…माजी राजदूताने सगळं बाहेर काढलं!
India Pakistan Relations : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध खूप अगोदरपासूनच बिघडलेले आहेत. या दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंध सुरळीत व्हावेत यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. परंतु अद्याप यात यश आलेलं नाही. 2025 साली पहलगाम हल्ल्यानंतर तर भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध जास्तच बिघडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता कोणताही व्यापार होत नाही. भारताने पाकिस्तानसोबत कोणताही व्यवहार करणार नसल्याचे […]
सरकारचे टेन्शन वाढले, अभिजीत दिपके यांच्या घरी थेट बैठक, CJP च्या मोठ्या हालचाली, 15 ते 20..
जंतर मंतरवरील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची तब्येत खालावली. कालही अभिजीत दिपकेंवर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीला विदेशातून मिळणाऱ्या पैशांसंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. त्यामध्येच अभिजीत दिपकेंचे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर अभिजीत यांना विदेशात पाठवण्यासाठी पैसा कुठून आला आणि याची चाैकशी केली जावी, अशी थेट मागणी […]