रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारून घराघरात पूजनीय ठरलेले अभिनेते अरुण गोविल आता पुन्हा एकदा पडद्यावर रामायणाची गाथा साकारत आहेत. मात्र यावेळी ते श्रीराम यांच्या भूमिकेत नव्हे तर राजा दशरथ यांच्या भूमिकेत आहेत. ऐंशीच्या दशकात जेव्हा दूरदर्शनवर 'रामायण' ही मालिका प्रसारित व्हायची, तेव्हा एका एपिसोडचा खर्च जवळपास नऊ लाख रुपये […]
india
युट्यूब, हिलियम गॅस आणि हॉटेल… चार भिंतीत असं काय घडलं? चार्टर्ड अकाऊंटेंटने… ते दृश्य पाहून पोलिसांनाही फुटला घाम
तेलंगणाच्या सिद्दिपेट जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडल्याचे उघड झालं आहे. अवघ्या 33 वर्षांच्या एका सीएने टोकाचं पाऊल उचलत त्याचं आयुष्य संपवल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीला जुगाराचं व्यसन होतं आणि त्यातून झालेल्या आर्थिक नुकसानामुळे तो खचला, त्या व्यसनानाचे अखेर त्याचा जीव घेतला. 33 वर्षांच्या या इसमाने हिलीयम वायू हुंगून स्वत:चं […]
Shivsena Name And Symbol Hearing : खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?
चार वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे आज दोन गट आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी आता नियमित सुनावणी सुरु आहे. काल शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद […]
तो डाव भाजपच्या अंगलट येणार? FCRA बिलामुळे मोठा पेच, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा नापास होणार?
परदेशी देणगी (सुधारणा) विधेयकावरून सध्या भाजपच धर्मसंकटात आहे. हे विधेयक संसदेसमोर आणावे की नाही या पेचात पक्ष सापडला आहे. मतदारसंघ पुनर्रचना बिल मंजूर करण्यासाठी भाजपने गेल्या तीन ते चार महिन्यात मोठी मेहनत घेतल्याचे दिसून आले आहे. हे बिल भाजपसाठी महत्त्वकांक्षी आहे. पण या प्रयत्नांना FCRA बिलाचा फटका बसण्याची शक्यता आहे. NDA तील घटक पक्षांसह सरकारला […]
सोनम वांगचुक यांचा मध्यरात्रीच्या बैठकीवर धक्कादायक खुलासा, थेट राजकीय नेत्यांवरील..
सोनम वांगचुक गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. 26 दिवस नीट पेपरफुटीविरोधात ते उपोषणाला बसले होते. सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्याने सरकारने त्यांना जंतर मंतरहून रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले. 26 दिवस केलेल्या उपोषणामुळे त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले. 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडण्यात सरकारला यश आले. मात्र, यादरम्यानच […]
‘मदरसा कुठेही असो, दहशतवादालाच खतपाणी’, भाजप नेत्याचा वक्तव्याने तापले वातावरण, अभ्यासक्रमात मोठा बदल?
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने देशभरात वातावरण तापले आहे. मदरसा शिक्षण पद्धतीवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. मदरसा कुठलाही असो, त्यामुळे दहशतवादाला खतपाणी मिळते असा दावा त्यांनी केला. त्यावर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तर सत्ताधारी भाजपने हा राजकीय विचारधारेशी हे वक्तव्य जोडले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याचवेळी […]