महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही कॉपी करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली राज्यभरातील ८१ शिक्षकांवर निलंबनाची ऐतिहासिक कारवाई करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच आर्टिफ़िशियल इंटेलिजन्सचा (AI) अशाप्रकारे गैरवापर समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं काय […]
india
Vishakha Subhedar : अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अखेर कुवेतमधून मुंबईत दाखल, मायदेशी परतल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर स्थिती आहे. भारतातील अनेक जणही या देशांमध्ये अडकले होते. शेकडो भारतीय नागरिक वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये अडकल्याने त्यांना व कुटुंबियांना मोठी चिंता होती. विख्यात मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभय हाही अडकलेल्या नागरिकांमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच विशाखा सुभेदार यांनी सोळल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत […]
Maharashtra News LIVE : हॉटेल व्यावसायिकांना एलपीजी गॅसचा तुटवडा अन् वाढलेल्या दराचा फटका
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर सोमवारी प्रतिबॅरल 120 डॉलरपर्यंत पोहोचलं. याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. रुपयाही आता नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असले तरी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जाणार नाही, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. […]
आता वडापावचेही वांदे होणार, पुढच्या 48 तासात मुंबईकरांवर ओढवणार मोठं संकट, नेमकं काय घडलं?
मुंबईत सध्या एलपीजी (LPG) सिलेंडरच्या तीव्र टंचाईचे ग्रहण लागले आहे. सध्या व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अचानक कपात झाली आहे. या कपातीमुळे मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती तातडीने न सुधारल्यास पुढील ४८ तासांत शहरातील अनेक उपाहारगृहे बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील प्रमुख हॉटेल संघटनांच्या माहितीनुसार, गेल्या […]
अजबच घडलं! मृतदेह समोर नसतानाही डॉक्टरने पोस्टमार्टम केलं, खाजगी डिटेक्टिव्हने उघड केलं सत्य, काय घडलं
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करून ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांसह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि मेहुनबारे पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात खाजगी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित […]
पत्नीला संपवण्याचे 3 प्रयत्न फसले, पतीने चौथ्या वेळी असा सापळा रचला की… थेट मृतदेहच घरी आला, महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना
राज्यात दररोज अनेक अपघात घडतात आणि या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो. मात्र काही अपघात हे घातपात देखील असतात. अशीच एक घटना आता जळगावातून समोर आली आहे, या घटनेचे धागेदोरे हे बुलढाण्यापर्यंत जोडलेले पहायला मिळाले. एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे. किरकोळ अपघात वाटणारी घटना […]