राज्यात दररोज अनेक अपघात घडतात आणि या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो. मात्र काही अपघात हे घातपात देखील असतात. अशीच एक घटना आता जळगावातून समोर आली आहे, या घटनेचे धागेदोरे हे बुलढाण्यापर्यंत जोडलेले पहायला मिळाले. एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे. किरकोळ अपघात वाटणारी घटना […]
india
तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या
तुम्हाला क्रेडीट कार्डचे लोन किंवा इतरही छोटे मोठे कर्ज मिळत नसेल तर ही बातमी वाचा. अनेक वेळा लोक बँकेत क्रेडिट कार्ड किंवा छोट्या पर्सनल लोनसाठी अर्ज करतात आणि तुमचा क्रेडिट हिस्ट्री नसल्याचे सांगून बँकेकडून त्यांचा अर्ज रद्द केला जातो. आता अशा परिस्थितीत लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की क्रेडिट हिस्ट्री कशी तयार करायची आणि त्याची […]
रात्री कपडे धुवावेत की नाही? वास्तुशास्त्र काय सांगते?
धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली अनेक वर्किंग वुमन्स वेळेअभावी संध्याकाळी किंवा रात्री कपडे धुतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार ही सवय तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, दिवस आणि रात्रीच्या ऊर्जेमध्ये मोठा फरक असतो. दिवसाची सुरुवात सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेने होते, तर रात्रीची वेळ नकारात्मक आणि असुरी शक्तींचा काळ मानली जाते. अशा परिस्थितीत, रात्री कपडे धुण्याचे नेमके काय परिणाम […]
गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या
गृहकर्ज घेतल्यानंतर बँका अनेकदा ग्राहकाला गृह कर्जाचा विमा देतात. अशा वेळी लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की गृहकर्जानंतर गृहकर्जाचा विमा घेणे खरंच आवश्यक आहे की हा फक्त अतिरिक्त खर्च आहे. तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती विस्ताराने देणार आहोत. चला समजून घेऊया. आजच्या काळात असे अनेक लोक आहेत जे स्वत:चे घर खरेदी […]
राज्य सरकारला दणका! RTE कायद्यातील त्या तरतुदीवर कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय; महत्त्वाची अट…
RTE Education : आरटीई कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. याच कायद्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशाच्या एक किमीचा अंतराचा निर्णय न्यायालयाने स्थगित केला आहे. याआधी सरकारच्या नव्या नियमानुसार आरटीई अंतर्गत शाळेत […]
चालत्या ट्रेनमध्ये आशुतोष महाराजांवर जीवघेणा हल्ला, जीव वाचवण्यासाठी थेट…, नेमकं काय घडलं?
Ashutosh Brahmachari : प्रयागराज येथे पोहोचण्यापूर्वी रीवा एक्सप्रेसमध्ये आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामागे कट असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. दुसरीकडे शंकराचार्यांनी हे सर्व आरोप फेटाळत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष ब्रह्मचारी यांनी यापूर्वी प्रयागराज […]