मध्य पूर्वेतील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या LNG (द्रवीकृत नैसर्गिक वायू) पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने पेट्रोलियम, पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायूची उपलब्धता, पुरवठा आणि समतोल वितरण नियंत्रित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 च्या अधिकारांचा वापर केलाय. त्यानुसार […]
india
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका, एका झटक्यात लाखो…
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना जवळपास 2 वर्षांपासून दरमहा 1500 रुपये मिळतात.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलासांठी सरकारने या योजेनेची घोषणा केली आणि कोट्यवधी महिलांना त्याचा लाभ घेतला. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यावर लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. ई-केवायसीही बंधनकारक करण्यात आली आहे. याचदरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात बीडमधून […]
आधी रिक्षातून पाठलाग, नंतर पोलिसांची धमकी अन् मग… कल्याणमध्ये मध्यरात्री काय घडलं?
राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता कल्याणमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात ९ मार्चच्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या २९ वर्षीय गतिमंद भावासोबत बिर्याणी घेण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीचा ५ नराधमांनी पाठलाग करून जीवघेणा हल्ला केला आणि तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची […]
Pakistan Oil Crisis : आपण तर ट्रम्पना नोबेल देत होतो, मग त्यांनी..भारताला मिळालेली सवलत पाकिस्तानला झोंबली, नुसता जळफळाट
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. खरंतर पाकिस्तानचा सौदी अरेबियासोबत करार आहे. त्यानुसार एकादेशावरील हल्ला हा दोन्ही देशावरील हल्ला मानला जातो. इराणकडून सौदी अरेबियावर हल्ले झाले आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानने सौदी अरेबियासाठी युद्धात उतरलं पाहिजे होतं. पण युद्धात उतरण्याआधीच पाकिस्तान झोपून गेलाय. तेलाअभावी त्यांची हालत खराब झाली आहे. त्यामुळे […]
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा न घडवून आणल्याबद्दल संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींकडे भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती असून, सरकारकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नसतात, असे राऊत म्हणाले. सरकार शांततेच्या बाजूने असल्याचा दावा करत असले तरी, राऊत यांनी त्याला शिवसेनेच्या भाषेत षंढांची शांतता असे संबोधले. भारताच्या सागरी हद्दीत अमेरिकेने इराणचे जहाज […]
भारतात गॅसचा तुटवडा; कोणाला मिळणार सिलेंडर, कोणाला नाही? नवीन गॅस बुकिंगसाठी नियमावली जाहीर
सध्या मध्य पूर्वेतील इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. जगातील खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा मुख्य मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) युद्धजन्य परिस्थितीमुळे बंद झाल्याने भारताच्या एलपीजी (LPG) आणि नैसर्गिक वायू (Natural Gas) पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत […]