राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर हे यश त्यांना टिकवून ठेवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसला, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. या निवडणुकीच्या निकालापासून महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे […]
india
Uday Samant : त्यांना माझ्या विमानात बसायचं असेल तर घेतो ना, एवढी जलसी कशाला हवी? उदय सामंत यांचं सडेतोड प्रत्युत्तर
चाकणमधून काही उद्योग स्थलांतर करणार आहेत, त्यावरुन सरकारवर टीका होत आहे. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत बोलले आहेत. आदित्य ठाकरे चाकणच्या उद्योजकांना भेटणार होते. त्यावर उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की,”कोण सक्रीय झाले, कोण घरामध्ये बसलय यावर मी बोलणार नाही. काही लोकांना चाकणच्या लोकांना जाऊन भेटावं असं वाटलं हे आपलं भाग्य आहे” चाकणचे उद्योग […]
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं ‘ऑपरेशन टायगर’बाबत सुचक विधान, थेट म्हणाले…
शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांवर आणि टीकांवर आपले मत मांडले आहे. चाकण येथील उद्योजकांना भेटण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या हवाई प्रवासावर होणाऱ्या टीकेला सामंत यांनी राजकीय मत्सर म्हटले. अंबादास दानवे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, त्यांनी टीका करणाऱ्यांना आपल्या विमानातून प्रवास करण्याची ऑफर […]
सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना वंदे मातरम म्हणण्यापासून रोखलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर काय?
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी वंदे मातरम पूर्ण म्हटलं गेलं. मात्र, त्यावरून वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी वंदे मातरम पूर्ण होऊ न देण्याचा प्रयत्न केला. तसेच वंदे मातरम पूर्ण म्हटल्या गेल्याने सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर नाराजी व्यक्त केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावर […]
Mohan Bhagwat: तर Gen Z ओझं ठरतील…तरुणांबद्दल RSSचं सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान चर्चेत
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज नागपूरमध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विद्यार्थी आणि ‘Gen-Z’ यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान, भागवत यांनी तरुणांना राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती म्हटले. त्यांनी सांगितले की, भारतातील तरुण हे ‘Demographic Dividend आहेत आणि जर त्यांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्या, तर ते राष्ट्रीय संपत्ती बनू शकतात. त्यांनी असा इशाराही दिला की, जर […]
मुख्यमंत्री विजय यांची स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक घोषणा; महिला आणि झेन-जीमध्ये आनंदाचं वातावरण
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वात मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री म्हणून स्वातंत्र्य दिनी जनतेला संबोधित करताना ऐतिहासिक घोषणा केली. या भाषणादरम्यान जेन-झींना विशेष नमस्कार केला. जगभरातील असलेल्या तामिळ भाषिक नातेवाईक आणि जेन-झी मित्रांना नमस्कार, असे मुख्यमंत्री विजय यांनी म्हटलं. स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्याच भाषणात प्रशासकीय कामात केंद्र सरकारला सहकार्याचं आश्वासन दिलं. परंतु राज्य सरकारच्या हिताच्या […]