कोरोनानंतर जगावर पुन्हा एकदा मोठे संकट आहे. आणखी एक घातक विषाणू पसरला आहे. ज्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. इबोला विषाणू आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. भारतातही या विषाणूचा एक रूग्ण आढळला. ही महिला युगांडाहून बंगलोरमध्ये दाखल झाली. तिच्यात इबोला विषाणूचे लक्षणे होती. जागतिक आरोग्य […]
india
हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला सल्ला
राज्यात पुणे येथील फुगेवाडी आणि हडपसर येथील विषारी दारुकांडातील मृत्यूचा आकडा १८ वर गेल्यानंतर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात दर काही वर्षांनी देशात हातभट्टी वा गावठी दारु प्यायल्याने अनेकांचे प्राण जात असतात. आता या प्रकरणात देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टी दारूच्या विरोधात कडक कारवाई करता येत नसेल तर हातभट्टी […]
शेजारी हे काय घडलं? रेतीचं महाभयानक वावटळ… भर दुपारीच काळाकुट्ट अंधार, 30 मिनिटं जीव खालीवर…
सध्या निसर्गाचं चक्र फिरलेलं आहे. उन्हाळ्यात पाऊस पडतोय, हिवाळ्यात पाऊस पडतोय आणि पावसाळा सुरू झाला तरी पाऊस पडत नाही, अशी हवामानाची विचित्र स्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. खासकरून बळीराजा वैतागला आहे. हवामानात कधी काय बदल होईल याचा काहीच नेम नसल्याचं दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी देशातील काही भागात चक्री वादळ येण्याचा इशारा […]
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं खळबळजनक सत्य समोर; भाजपात जाताच तनपुरेंचा मोठा गौप्यस्फोट, त्या बैठकीत काय घडलं?
NCP Merger : राज्यात दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाची चर्चा तशी मागे पडली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच याबाबत संकेत दिलेले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंद यांनीही आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे सांगितलेले आहे. आता दोन्हीही राष्ट्रवादी पक्ष आपापल्या मार्गाने राजकारण करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पक्ष सत्तेत आहे […]
मुंबई उडवण्याचा कट! 9 जणांना अटक; मोठ्या दहशतवादी हल्ल्याआधीच…दिल्लीतून मोठी माहिती समोर!
Delhi Police Arrested 9 Terrorist : राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या नऊ जाणांचा दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्त्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर आल आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हिटलिस्टवर […]
जरांगेंचं उपोषण कधी सुटणार? गिरीश महाजन यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले, उद्या किंवा…
मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. कडाक्याच्या उन्हात बाज टाकत जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला सुरुवात होताच सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांच्या […]