Honeymoon Case: लग्न झाल्यानंतर एकमेकांची ओळख व्हावी, प्रेम फुलावे यासाठी अनेक जोडपे हनिमूनला जातात. आयुष्यभरासाठी पुरतील अशा आठवणी जोडपे गोळा करतात. लग्न ठरल्यापासून झालेली धावपळ, लग्नाची गडबड, आर्थिक बाबींची जुळवाजुळव आणि त्यातून निर्माण झालेला ताण थोडा हलका होण्यासाठी हनिमून उपयोगी ठरतो. पण गोरखपूरमधील एका जोडप्याचा हनिमून लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरला. नेमकं काय घडलं? उत्तर प्रदेशातील […]
india
मुंबईत 30 व्या मजल्यावर संजय दत्तचं आलिशान रेस्टॉरंट, वडापावची किंमत पाहून उडेल झोप
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आलिशान रेस्टॉरंटची सध्या चांगलीच चर्चा आहे. शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, अर्पिता खान यांच्यानंतर अभिनेता संजय दत्तनेही मुंबईत स्वतःचं आलिशान रेस्टॉरंट सुरू केलं आहे. अंधेरी पश्चिम परिसरात असलेल्या या रेस्टॉरंटचं नाव Alta Stella असून ते तब्बल 30 व्या मजल्यावर आहे. त्यामुळे इथून मुंबईचा सुंदर आणि मनमोहक नजारा पाहायला मिळतो. लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनिशा […]
हिंदू- मुसलमान नव्हे… संकटात कोण? रामदेव बाबांनी थेट कुणाचे नाव घेतले?
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर योग गुरू रामदेव बाबा यांनी मोठं विधान केलं आहे. देशामध्ये हिंदू संकटात आहे, ना मुसलमान संकटात आहे, ना शीख, ना ख्रिश्चन संकटात आहे. संकटात देशाचं बालपण आहे. देशाचं तारुण्य आहे. देशाचं वर्तमान आणि भविष्य संकटात आहे. देशाची प्रकृती आणि संस्कृती धोक्यात आहे, असं सांगतानाच काही लोक आंदोलनासाठी मुलांचा वापर करत आहेत. लहान मुलांना […]
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेतली. या भेटीचा फोटो फडणवीस यांनी एक्सवर शेअर केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा आपुलकीने ‘माझे बंधू’ असा उल्लेख केला असून, त्यांच्यासोबतची भेट अत्यंत आनंददायी […]
E20 Petrol: सरकारचा एक निर्णय अन् दुचाकी चालवणाऱ्या लोकांना मोठा दिलासा, आता E20 पेट्रोलवर काढला नवीन पर्याय
भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी E10 सारखे कमी इथेनॉल असलेले मिश्रित इंधन पुन्हा सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्यांनी सांगितले की, भारतात अंदाजे 75-80 दशलक्ष जुन्या दुचाकी आहेत, ज्यांची इंजिने आणि सील्स E20 शी सुसंगत नाहीत. रेट्रोफिटिंग ही एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. अन्न विरुद्ध इंधन या मुद्द्यावर […]
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
मीरा-भाईंदरमधील गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. स्लॅब कोसळण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी एक स्कूल बस घटनास्थळावरून पुढे गेल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी एमएमआरडीएकडून कंत्राटदारांवर एकूण 12 कोटी 5 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुख्य कंत्राटदार जे. कुमार यांना 10 कोटी, फिनिशिंग कंत्राटदाराला […]