ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले आहे. गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या आवाजाची सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाची तुलना नेहमी केली जायची, इतका त्यांचा आवाज हुबेहुब होता. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सुष्टीत अनेक अजरामर गाणी गायली आहेत. मुळच्या बंगालच्या असणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म आजच्या बांगलादेशची राजधानी ढाक्का येथील भवानीपूर […]
entertainment
सुमन कल्याणपूर यांचं हे गाणं 7 वर्षे झालं रिजेक्ट, रिलीज होताच बनलं ब्लॉकबस्टर; आजही थिरकतात लोक
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या ब्लॉकबस्टर गाण्यांची चर्चा इंटरनेटवर सुरू झाली आहे. सुमन कल्याणपूर यांचं असं एक गाणं आहे जे सुरुवातीला नाकारण्यात आलं होतं, मात्र नंतर ते सुपरहिट ठरले. मोठमोठ्या स्टार्सनी हे गाण आपल्या चित्रपटात घेण्यास नकार दिला. सुमन कल्याणपूर यांच्यासह हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलेले आहे. त्या काळात […]
भोंदू खरातची भूमिका किरीट सोमय्यांना मिळणार का? सुषमा अंधारेंनी डिवचले
लिंगपिसाट अशोक खरातच्या कारनाम्यांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. खरातच्या या कारनाम्यांची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. तो सध्या तुरुंगात असून त्याच्यावर कोर्टात खटले भरण्यात आले आहेत. खरातने महिलांचं लैंगिक शोषण करतानाच भोंदूगिरीच्या माध्यमातून करोडोची मायाही जमवली आहे. त्याच्या भक्त संप्रदायात सामान्य माणसंच नव्हे तर राजकारणी आणि सेलिब्रिटीही होते. त्याने या सर्व लोकांना गंडवल्याचं सांगितलं […]
लिंगपिसाट खरातवरील सिनेमात ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्याचीही भूमिका, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
नाशिकच्या भोंदू खरातच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण राज्याला हादरा बसला होता. खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे, तसेच त्यांने भोंदूगिरी करून आणि आर्थिक गैरव्यव्हार करून अमाप संपत्ती कमावल्याचे समोर आले आहे. सध्या खरातची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. अशातच आता खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आगामी काळात चित्रपट येणार आहे. महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स असं या […]
मालिका विश्वातून थेट रंगभूमीवर; ‘आता थांबवायचं कसं?’ मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण
मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे पाच ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. […]
43 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर, अमिताभ बच्चन यांच्यामुळे बदलेला चित्रपटाचा शेवट, अनेक वर्षानंतर समोर आलं कारण
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'कुली' या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. तब्बल 43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या मूळ कथेनुसार अमिताभ बच्चन यांच्या पात्राचा शेवटी मृत्यू होणार होता. मात्र, एका गंभीर अपघातानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाचा क्लायमॅक्सच बदलण्याचा निर्णय घेतला. 'कुली'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता पुनीत इस्सार यांच्यासोबतच्या […]