हिंदी चित्रपटसृष्टीत सैन्य आणि युद्धावर अनेक चित्रपट निर्माण झाले, मात्र 1964 मध्ये प्रदर्शित झालेला दिग्दर्शक चेतन आनंद यांचा 'हकीकत' हा चित्रपट आजही देशभक्तीच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. 1962 च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात युद्धाचे वास्तव, भारतीय सैनिकांचे शौर्य आणि त्याग अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. या चित्रपटातील 'कर चले हम फिदा जानो-तन […]
entertainment
चक्क कुमार सानूने गायलेला मालिकेचे गाणे, 32 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये, तुम्ही एकदा ऐकाच
जर तुम्ही ९० च्या दशकाचा काळ अनुभवला असेल, तर ही बातमी तुम्हाला थेट बालपणी घेऊन जाईल. एक काळ होता जेव्हा दूरदर्शनवर येणाऱ्या सीरियल संपूर्ण कुटुंबाला टीव्हीसमोर बसण्यास भाग पाडत. रामायण आणि महाभारतानंतरही एक असा शो आला, ज्याने आपले आकर्षक कथानक आणि मन मोहून टाकणाऱ्या गाण्यांनी लोकांच्या मनावर कब्जा केला. खास गोष्ट म्हणजे, या शोच्या टायटल […]
Amitabh Bachchan : मध्यरात्री 3 वाजता बिग बींचा फोन आणि पाठवले 15 कोटी.. तिथे काय घडलं?
Amitabh Bachchan : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळालेली नाही, तर पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेतही मोठी सुधारणा झाली आहे. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांनीच अयोध्येत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन. ते अयोध्येच्या रिअल इस्टेट बाजारपेठेतील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. राम मंदिराच्या उभारणीनंतर, […]
मला मुली आवडतात, मी महिलांसोबत रिलेशनमध्ये… प्रसिद्ध अभिनेत्रीचा थेट खुलासा, म्हटले अनेक..
टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. पहिल्यांदाच अभिनेत्रीने लॉक अप 2 या रिअॅलिटी शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. तिने अशा गोष्टीबद्दल कॅमेऱ्यासमोर सांगितले की, लोक त्यावर बोलण्यासही घाबरतात. पहिल्यांदाच तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल इतका मोठा खुलासा केला. शोदरम्यान आकांक्षाने कबूल केले की, लग्नापूर्वी तिला […]
20 वर्ष मोठ्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी आशा भोसलेंनी घर सोडलं तेव्हा…, अनेक वर्षांनंतर उषा मंगेशकरांनी सांगितला ‘त्या’ भेटीचा किस्सा
भारताच्या लोकप्रिय गायिका आशा भोसले आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत, आशा भोसले यांनी फक्त गाण्यांना त्यांच्या आवज दिला नाही तर, गाण्यांच्या माध्यमातून अनेकांनी जगण्याची प्रेरणा दिली आणि 12 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनाला 2 महिने झाले असताना, त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी आशा ताईंबद्दल एक […]
Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी…, उद्योजकाच्या बायकोचं वादग्रस्त वक्तव्य
Lock Upp 2 : गरिबांच्या मुलांमुळे गरिबी वाढेल, पण श्रीमंतांच्या मुलांमुळे श्रीमंती वाढते… असं वक्तव्य माधुरी जैन हिने केलं आहे. जी उद्योजक अश्नीर ग्रोवर याची पत्नी आहे. ‘लॉक अप 2’ मध्ये माधुरी हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. माधुरी हिने केलेलं वक्तव्य कोणालाच आवडलेलं नाही. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी माधुरी आणि तिचे पती […]