भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत तीन सामने रंगणार आहे. यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला पोहोचला आहे, आता आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका खेळली होती. ही मालिका भारतीय संघाने गमावली. आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकून भारतीय संघ दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरला भारतीय संघाची धुरा मिळाल्यानंतर एकही […]
cricket
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले
भारतआणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका आणि वनडे मालिका खेळवली गेली. एकही टी-20 सामना तर भारतीय संघाला जिंकता आला नाही, आणि फक्त एकच वनडे सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. भारतीय संघ सध्या तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेमध्ये आहे. पहिला सामना 23 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल. या मालिकेसाठी अनेक भारतीय खेळाडू झिम्बाब्वेमध्ये […]
IND vs ENG: इतका माज बरं नव्हे, काही केल्या चुक कबूल करायला गिल तयार नाही, इंग्लंडविरुद्ध मालिका संपताच खळबळजनक विधान
भारत आणि इंग्लंडविरुद्ध यांच्यात वनडे आणि टी-20 मालिका पार पडली. जी भारतीय संघाने गमावली. भारतीय संघानी एक नाही तर दोन्ही मालिका गमावल्यामुळे आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भारतीय संघात एकवेळी आता अनेक मोठे बदल केले आहेत. संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघातील निवडीवर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मालिका […]
बीसीसीआयने तडकाफडकी घेतला मोठा निर्णय, अचानक बदलले एक नाही तर तब्बल आठ नियम बदलले
भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन नियम लागू होणार आहे. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने प्रस्तावित केलेले नवीन नियम लागू करत आहे. हे नवीन नियम रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि इतर देशांतर्गत स्पर्धांना लागू होतील. हे नियम प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील दिवसाच्या शेवटच्या षटकातील बदल आणि मुख्य प्रशिक्षकाच्या मैदानावरील प्रवेशाशी संबंधित आहेत. याशिवाय, […]
रोहित आणि विराट स्वत:साठी लॉर्ड्सवर खेळत होते? लॉर्ड्स वनडे सामना गमावल्यानंतर आर अश्विन भडकला
इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याची संधी भारताने लॉर्ड्सवर गमावली. इंग्लंडने विजयासाठी 387 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण भारताला 360 धावा करता आल्या. भारताने हा सामना 27 धावांनी गमावला आणि मालिका हातून गेली. खरं तर एक वेळ अशी होती की हा सामना भारत सहज जिंकेल. पण 40व्या षटकापासून चित्र बदललं आणि भारताचा पराभव निश्चित होत गेला. लॉर्ड्सवरील […]
नेमका कोणाला मारला टोमणा? शुबमन गिलने फिटनेसवर केलं भाष्य, पण…
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली. खरं तर वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सलग दोन पराभव झाले आणि मालिका हातून गेली. असं असताना कर्णधार शुबमन गिलने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला. गिलच्या मते, टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस योग्य नाही, त्यामुळे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी घातक ठरू शकते. […]