भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताला 1-2 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मालिकेतील पराभवानंतर आता आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यात कर्णधार शुबमन गिलचं अव्वल स्थान अवघ्या एका धावेने हुकलं आहे. त्याला दुसर्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. कर्णधार शुबमन गिलने वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. पण असूनही […]
cricket
Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली
भारतीय संघाने मागील काही दिवसांत अनेक मालिका खेळल्या. या मालिकेत प्रत्येकवेळी संघ बदलला गेला. भारतीय संघाला बदलेल्या कॅम्बिनेशनमुळे पराभव पत्कारावा लागला. सामन्यात कुलदीप यादवला न खेळवल्यामुळे अनेकांनी शुभमन गिल आणि गौतम गंभीरवर अनेक प्रश्न उपस्थित केले. अनेकांनी अनेक टीका केल्या. कुलदीप यादवला संघातून वगळण्याचा निर्णय कोणालाच पटल नाही. आता कुलदीप यादवनेही भारतीय संघात सतत जागा […]
Vaibhav Sooryavanshi: ते चार महिने मी… झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख बोलून दाखवलं
गेले काही महिने 15 वर्षीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीसाठी चढ-उतारांनी भरलेले राहिले आहेत. काही महिन्यांपूर्वी, तो भारताच्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजयाचा नायक ठरला. वैभवने अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 80 चेंडूंमध्ये शानदार 175 धावा करून भारताला 100 धावांनी विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आणि वरिष्ठ संघात पदार्पण केले. सूर्यवंशी आता त्याच […]
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?
श्रेयस अय्यरने टीम इंडियाच्या टी20 संघाची धुरा हाती घेतल्यापासून नशिबाने चांगली साथ दिली आहे. त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी वगळता आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. पण नाणेफेक जिंकून आणि मनासारखा निर्णय घेऊनही विजय काही मिळालेला नाही. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी त्याच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आतापर्यंत टीम इंडिया 7 टी20 सामने […]
सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला
भारत आणि इंग्लंड वनडे मालिका नुकतीच संपली, पण रोहित शर्माचा विषय काही संपण्याचं नाव घेत नाही. कारण आता पुढच्या दोन महिन्यात तरी वनडे मालिका नाही. त्यामुळे रोहित शर्मा संघात असेल की नाही? याबाबत त्याच्या चाहत्यांची द्विधा मनस्थिती आहे. वनडे मालिकेतील दोन सामन्यात रोहित शर्मा फेल गेला. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या आणि शेवटच्या सामन्याच्या वावड्या उठल्या. त्याच्या […]
Rohit Sharma : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सत्तापालट ? रोहित शर्मा-नीता अंबानींच्या भेटीने चर्चांना उधाण
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माने शतकी खेळी साकारत शानदार कामगिरी केली. त्याच्या शतकाने सर्व टीकाकारांची तोंड बंद झाली. कारण याच सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत बरीच चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते, मात्र ‘हिटमॅन’ने आपल्या बॅटच्या जोरावर त्या सर्वांची बोलती बंद केली. त्याच्या शतकानंतरही भारतीय संघाला ही मालिका 2-1 ने गमवावी लागली […]