कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा चार वर्षांनी होत आहे. या स्पर्धेत जगभरातील 3000हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेला अजून सुरूवात झालेली नाही. पण भारताचं पहिलं पदक मात्र निश्चित झालं आहे. भारताची स्टार महिला बॉक्सर आणि ऑलिपम्पिक पदक विजेती लवलीना बोरगोहेनला पदक मिळणार हे जवळपास ठरला आहे. तिच्या 75 किलो वजनी गटात तिला बाय मिळाला […]
cricket
Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं
नुकतेच विराट कोहलीला इंग्लंडविरुद्ध मालिका खेळताना पाहिले. यानंतर तो भारतात परतला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली जेव्हा जेव्हा भारतात परतात तेव्हा तेव्हा ते वृंदावनमध्ये जातात, आताही विराट आणि अनुष्का वृंदावनमध्ये पोहोचले आहे. या जोडप्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेहमी विराट आणि अनुष्काच्या साधेपणाचे कौतुक होते पण यावेळी असं झाले […]
CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला
कॉकरोच जनता पार्टी नीट परीक्षेच्या पेपरफुटीविरोधात दिल्लीत आंदोलन करत आहे. सुरुवातीला जंतर मंतर येथील आंदोलन शांततापूर्ण होते, परंतु 20 जुलै 2026 पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. ज्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले. यावर आता अनेकांनी आवाज उठवला आहे. यावर अनेकांनी आपले मत मांडले आहे, अनेक सेलिब्रिटींनी आपला याला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक सेलिब्रिटी तर दिल्लीला […]
Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. आता भारतीय संघ ही मालिका जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतील. भारतीय संघाने मागील दोन टी-20 मालिका गमावल्या आहेत. आता या मालिकेसाठी भारतीय संघ विशेष प्रयत्न करतील आणि मालिका जिंकण्याच्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवतील. या मालिकेतही विशेष लक्ष हे वैभव सूर्यवंशीकडे असणार आहे. भारतीय […]
निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण यापूर्वी त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने दोन मालिका गमावल्या आहेत. आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने भारताला 0-2 ने मात दिली होती. तर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-0 ने गमावली आहे. त्यामुळे आता नेतृत्व सिद्ध करण्यासाठी श्रेयस अय्यरला ही मालिका खूपच […]
66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं
अफगाणिस्तान संघाने नव्या वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रहमत शाह याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. त्याने हशमतुल्लाह शाहिदी याची जागा घेतली आहे. रहमत शाह याची कर्णधारपदाची कारकिर्द आयर्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेपासून होईल. (PC-GETTY IMAGES) रहमत शाहने अफगाणिस्तानसाठी 12 कसोटी आणि 128 वनडे सामने खेळले आहेत. इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 […]