आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा […]
cricket
MI vs RR : रोहितच्या नावावर शेवटच्या सामन्यात वानखेडेत नकोसा विक्रम, हिटमॅनसोबत काय झालं?
हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) प्लेऑफचं तिकीट मिळवण्यात अपयशी ठरली. इतकंच नाही तर मुंबईला या हंगामातील आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करता आला नाही. मुंबईला 24 मे रोजी घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पाहुण्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. मुंबईचा हा या हंगामातील राजस्थान रॉयल्स विरुद्धचा दुसरा पराभव […]
IPL 2026: लखनौ सुपर जायंट्सची निराशाजनक कमगिरी, ऋषभ पंतचा पत्ता होणार कट? त्या विधानानंतर चर्चा
PBKS vs LSG: आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजक आहे. या स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने 14 सामने खेळले आणि फक्त चार सामन्यात विजय मिळवला. तर 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. त्यामुळे 8 गुणांसह या पर्वात सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघात पुढच्या पर्वापूर्वी उलथापालथ होणार हे नक्की झालं […]
सलाम नको नमस्ते वापरा, IPL च्या त्या स्लोगनवर भाजपा युवा मोर्चाचा आक्षेप; काय होणार?
मुंबईतील आयपीएल सामन्यांदरम्यान स्टेडियमच्या स्क्रीनवर झळकणाऱ्या सलाम मुंबई या स्लोगनवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप युवा मोर्चाने या घोषणेवर आक्षेप घेत सलाम मुंबई ऐवजी नमस्ते मुंबई किंवा नमस्कार मुंबई असा वापर करण्याची मागणी केली आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक सिंह यांनी यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे अधिकृत निवेदन दिले आहे. याबाबत सविस्तर […]
IPL 2026: प्लेऑफमधील जागा पक्की केल्यानंतरही RRचा कर्णधार नाराज, उणीवा दाखवत रियान पराग म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने चांगली सुरूवात केली होती. पण मधल्या काही सामन्यात पराभव झाल्याने स्पर्धेतील स्थान डळमळीत झालं होतं. पण शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि प्लेऑफच्या चौथ्या जागेवर पकड मिळवली. राजस्थान रॉयल्सने साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 205 धावांचं आव्हान ठेवलं. पण मुंबई इंडियन्स संघ फक्त 175 धावा करू शकला. […]
IPL 2026: मुंबई इंडियन्सचा शेवटही पराभवाने, कर्णधार हार्दिक पांड्याने कारणमीमांसा करत सांगितलं की…
आयपीएल 2026 स्पर्धेतील 69वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. पण हा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 205 धावा केल्या. तसेच विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही मुंबई इंडियन्सला गाठता आलं नाही. मुंबई इंडियन्स संघ […]