अभिनेते शेखर सुमन यांनी पुन्हा एकदा मनमोकळ्या आणि भावनिक मुलाखतींसाठी नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘शेखर टुनाइट’ या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहुणे म्हणून पोहोचले. त्यानंतर आता दुसरा भागही तितकाच खास असणार आहे. या भागात अभिनेता बॉबी देओल खास पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर मिळालेल्या प्रचंड यशामुळे सध्या बॉबी […]
रात्रीतून घडलं असं काही… ट्विटरनंतर Instagram अकाऊंटही… Cockroach Janta Party चं अस्तित्वच धोक्यात? अभिजीत दिपके करणार काय?
Cockroach Janta Party Abhijeet Deepke Instagram Account Hacked: क्रॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना हँकर्संनी अजून एक झटका दिला आहे. ट्विटरनंतर आता त्यांचे इन्स्टाग्राम खातेही हॅक करण्यात आले आहे. त्यांनी एक्सवर इन्स्टाग्राम खाते हॅक झाल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. त्यांनी Meta ला टॅग करत एक कमेंटही केली आहे. ‘मला इन्स्टाग्राम अकाऊंट ॲक्सेस करता […]
सकाळी रिकाम्या पोटी 10 कढीपत्त्याची पाने खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?
भारतीय स्वयंपाकात कढीपत्ता हा फक्त चव आणि सुगंध वाढवणारा घटक मानला जातो. अनेकदा लोक भाजी किंवा पोह्यातील कढीपत्ता बाजूला काढून टाकतात. मात्र आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्रानुसार हे छोटे हिरवे पान आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची 10 पाने चावून खाल्ल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, आयर्न, […]
कंगना राणौतने खरंच उरकलं गुपचूप लग्न! अखेर म्हणाल्याच, ‘एका विवाहित महिलेचा लूक…’
Kangana Ranaut : हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र… पाहिल्यानंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी गुपचूप लग्न केलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. अनेकांना कंगना यांच्या व्हिडीओवर कमेंट करत खरंच लग्न झालं आहे का? असा प्रश्न देखील विचारला. एवढंच नाही तर, नवरा मुलगा कोण आहे? कधी लग्न झालं? कुठे लग्न झालं? असे अनेक […]
IPL 2026 Playoff: आयपीएल स्पर्धेतील चौथ्या स्थानासाठी एक सामना महत्त्वाचा, एकाच वेळी चार संघ होणार आऊट
आयपीएल 2026 स्पर्धेत आता प्लेऑफची एकच जागा शिल्लक आहे. या एका जागेसाठी पाच संघ शर्यतीत आहेत. पण 24 मे रोजी होणारा सामना प्लेऑफचा संघ चौथा संघ ठरवणार आहे. त्यामुळे हा सामना एक संघ सोडून चार संघाचं भवितव्य ठरवेल. (Photo: IPL) आयपीएल 2026 स्पर्धेत 24 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ उभे ठाकतील. […]
राज्यावर दुहेरी संकट! हवामान विभागाचा थेट मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..
राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. विदर्भात सुर्य आग ओकत आहे. उष्णतेचा कहर झाला. ब्रह्यपुरीमध्ये यंदा राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात आजही उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला. […]