सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या घटना बघायला मिळतात. अशीच एक हटके परंपरा असणारी विवाहपद्धत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जी छत्तीसगडमधील आहे. छत्तीसगड हे राज्य आपल्या समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि आदिवासी जीवनशैलीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे विविध जनजातीय समुदाय आजही आपल्या पारंपरिक रितीरिवाजांचे जतन करताना दिसतात. अशाच अनोख्या परंपरांपैकी एक म्हणजे ‘उठवा बिहाव’, जी […]
SRH vs RR : राजस्थानचा हैदराबाद विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, कोणती सलामी जोडी ठरणार ‘यशस्वी’?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमताील (IPL 2026) 21 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. राजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा पाचवा सामना आहे. राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात अजिंक्य आहे. राजस्थानने अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करत विजयी चौकार लगावला आहे. तर हैदराबादला 4 […]
मोठं संकट! अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा, तब्बल इतके..
पुढील 5 दिवस राज्यासाठी संकटाची आहेत. शक्यतो अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर दुपारी 12 नंतर पडणे टाळा. यादरम्यानच पुणे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा जारी केला. पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 – 45 पार जाण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा अकोला जिल्ह्याचा पारा आज 43 वर तर पुढील दोन दिवसात 45 अंशावर […]
IPL 2026 स्पर्धेतील मुंबई विरूद्धच्या सामन्यात आरसीबीने नोंदवले इतके सारे विक्रम, जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने 240 धावा केल्या. हा सामना आरसीबीने 18 धावांनी जिंकला. पण आयपीएल स्पर्धेत सलग चौथ्यांदा 200 हून अधिक धावा केल्या आहेत. हा विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या नावावर असून त्यांनी 2025-26 या काळात सलग पाचवेळा 200 हून अधिक धावा केल्या आहेत. पंजाब किंग्सने 2023, आरसीबीने 2024 मध्ये चार वेळा हा विक्रम केला […]
IMD Monson Update : तीव्र उष्णता… पण पाऊस कमी की जास्त? हवामान विभागाच्या मान्सूनच्या अंदाजाने चिंता वाढली
संपूर्ण भारतात सध्या उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. अनेक राज्यांना उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच आज हवामान विभागाने भारतात मान्सूनबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. यानुसार यंदा देशात पाऊस सरासरीपेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे. याचा फटका शेती, पशुपालन आणि जलस्रोतांना बसण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या मते जून ते सप्टेंबर दरम्यान एकूण मान्सून पाऊस सुमारे 92% […]
Ashok Kharat | अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन… अंजली दमानिया करणार गौप्यस्फोट
सध्या अशोक खरातच्या फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केला इतकेच नाही तर व्यापाऱ्यांनाही गंडवलं. अनेक बड्या लोकांशी मिळून त्याने शेतकऱ्यांच्या जमीनदेखील गंडवून खरेदी केल्याचाही आरोप आहे. अलीकडेच त्याचं ठाणे कनेक्शन उघड झालं आहे. यामध्ये अजित पवरांच्या अपघाताचादेखील संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया याबाबतीत […]