राज्यात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीच्या जागावाटपात छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला मिळाली होती. मात्र या जागेवर शिवसेनेनेही दावा केला होता. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तसेच भाजपवरही गंभीर आरोप केले होते. काल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली […]
आयपीएल 2027 पूर्वी विजेता आरसीबी संघ या खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता, जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका ट्रॉफीसाठी कासावीस झालेल्या आरसीबीने सलग दोन ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. गेल्या काही वर्षात ट्रॉफीपासून वंचित असलेल्या आरसीबी संघ जेतेपद मिळवेल की नाही अशी चर्चा होती. पण आता इतिहास बदलला आहे, आरसीबीने 2025 आणि 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे. आता जेतेपदाची हॅटट्रीक साधण्यासाठी आरसीबीने कंबर कसली आहे. यासाठी आरसीबीचं लक्ष मिनी लिलावाकडे […]
ENG vs NZ 1st Test : इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी सज्ज, किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला (England vs New Zealand 1st Test) गुरुवारी 4 जूनपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत एकूण 3 सामने खेळणार आहे. न्यूझीलंड या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळी अंतर्गत ही मालिका खेळवण्यात येणार आहे. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. टॉम लॅथम याच्याकडे […]
पार्टीत डान्स करत असताना त्याने माझे… मराठामोळ्या अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव
झगमगाटाच्या दुनिये मागे काळे सत्य सपलेले असते असे बोलले जाते. अनेकदा कलाकारांनी शेअर केलेल्या त्यांच्या अनुभवांमुळे हे सत्य असल्याचा देखील विश्वास. इंडस्ट्रीमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना सांगितल्या आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचा अनुभव सांगितला आहे. नुकताच अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगेने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काऊचचा […]
ही वनस्पती म्हणजे सापांचं हक्काचं घरच, हमखास साप आढळणार, गारुडी सुद्धा झाड लावण्यास घाबरतात, तुमच्या घरात आहे का?
पावसाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाचं पाणी सापांच्या बिळात घुसतं, त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. पावसाचं पाणी बिळात शिरल्यामुळे साप आधीच घाबरलेले असतात, त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. भारतात दरवर्षी हजारो व्यक्तींचा सापांमुळे मृत्यू […]
उन्हाळ्यात शरीराची दुर्गंधी टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात टाका हे 3 नैसर्गिक घटक; दिवसभर राहाल फ्रेश आणि थंडावा मिळेल
उन्हाळ्याच्या तीव्र वाढत्या उष्णतेमुळे मानवी शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम दिसून येतात. तापमान वाढल्यामुळे घामाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते आणि त्यातून निर्माण होणारी शरीराची दुर्गंधी ही एक अत्यंत सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. विशेषतः शहरांमध्ये राहणारे लोक, कार्यालयीन काम करणारे कर्मचारी, बाहेर फिरणारे विक्रेते, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणारे प्रवासी यांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. […]