Tukaram Mundhe : महाराष्ट्रात अन्न भेसळीच्या विरोधात कर्तव्य कठोर अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन ( एफडीए ) आयुक्त म्हणून चार्ज घेताच कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे सर्वत्र अन्न पदार्थांत भेसळ करुन पैसे कमावण्यासाठी लोकांच्या जीवाशी कसे खेळले जात आहे याचे धक्कादायक पुरावे जनते समोर येऊ लागले आहेत. गेल्या सहा दिवसातच राज्यात २०३ […]
ऋषभ पंत कसोटी क्रिकेटचा सुपरस्टार! धोनी-डिव्हिलियर्स नाही तर विराट कोहलीपेक्षा जास्त धावा
भारत अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून कसोटी सामना सुरू होणार आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नाही. पण भारताच्या पुढच्या प्रवासासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यात ऋषभ पंतसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. त्याच्या कारकिर्दीतील 50वा कसोटी सामना असेल. (Photo: BCCI) अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना खेळण्यापूर्वीच ऋषभ पंत सुपरस्टार ठरला आहे. 2018 मध्ये कसोटी कारकिर्दीला सुरूवात केली […]
पहिल्यांदाच घडलं… भरभरून, दिलखुलासपणे… मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, म्हणाले, मी तुमचे मनापासून…
संपूर्ण राज्यातील मराठा समाजासाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करणार आहे. या योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला आता ओबीसी समाजाप्रमाणे अनेक सवलती मिळणार आहेत. याचा फायदा लाखो मराठा बांधवांना होणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर आता मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार […]
दोषी आहे म्हणून लपून धमक्या देतो… सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे गंभीर आरोप, भाईजानने आता असं केलं तरी काय?
अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असतोच, पण वादग्रस्त कारणांमुळे देखील अधिक चर्चेत असतो. आता सलमान मोठ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘काला हिरण: द बैटल फॉर लेगेसी’ या सिनेमामुळे सध्या वाद टोकाला पोहोचले आहे. सिनेमाच्या निर्मातीची जबाबदारी अमित जानी यांच्यावर आहे. अशात सलमान खान याच्या लिगल टीमने अमित जानी यांना नोटीस बजावली आहे. […]
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची रूपरेषा ठरली; आंदोलकांसाठी सूचना जारी, वाचा A टू Z माहिती
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुण हे झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. सोशल मीडियावर सुरू करण्यात आलेल्या या पक्षाला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुणाईचे विविध प्रश्न घेऊन ही पार्टी मैदानात उतरली आहे. सुरुवातीला हा पक्ष फक्त सोशल मीडियावरच सक्रिय होता, मात्र आता शनिवारी 6 […]
चाणक्य म्हणतात… सर्वांनी आदर सन्मान द्यावा असं वाटतं, तर ‘या’ सवयी ताबडतोब सोडा
प्रत्येकाला असं वाटतं की, आपल्याला सर्वांनी पसंत केलं पाहिजे… सर्वांना आपला आदर केला पाहिजे. कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात देखील लोकांनी आपल्याला आदर आणि सन्मान दिला पाहिजे असं… प्रत्येकाला वाटते. पण सर्वांकडून आदर आणि सन्मान मिळवायचा असेल तर, आपण आपल्या काही सवयी सोडल्या पाहिजेत किंवा बदलल्या पाहिजे… असं आचार्य चाणक्य म्हणतात. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार आदर मिळवण्यासाठी […]