आपल्या भारतीय घरांमध्ये डाळ, पोळी, भाजी आणि भात याशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही खाण्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा एक मुख्य भाग झाली आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आता डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते हीच पारंपरिक थाळी चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच आता पोळी आणि भात एकत्र खाण्याच्या सवयीमुळे तुमच्या रक्तातील साखर आणि लठ्ठपणा […]
Malviya Nagar Hotel Fire : आगीमुळे होत्याचं नव्हतं झालं, एका झटक्यात अख्ख कुटुंब संपलं, पाठोपाठ वडीलही…
राजधानी दिल्लीतील गेल्या आठवड्यात घडलेल्या आगीच्या भीषण दुर्घटनेने अनेकांचे बळी घेतले.2 निष्पाप लोकं जीवाला मुकले. याच आगीत गुडगावमधील मुकेश अग्रावल आणि त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा बळी गेला होता. ज्याने अख्ख शहर हादरलं. मुकेश अग्रवाल, त्यांची आई, आणि नातेवाईंकासह एकूण 8 जणांचा बळी गेला. अग्रवाल यांचे वडील राधेश्याम यांच्यावर दिल्लीत मॅक्स रुग्णालयात उपटार सुरू होते. त्यांची भेट […]
Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात समावेश झाल्यावर वैभव सूर्यवंशीने केलं मोठं काम, पहिल्यांदाच…
IND A vs SL A: आयपीएलमध्ये तूफानी खेळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेणारा खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी.. सध्या तो ‘इंडिया ए’ संघासोबत श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. तिथे ‘इंडिया ए’ आणि ‘श्रीलंका ए’ संघांसोबतच ‘अफगाणिस्तान ए’ संघाचाही समावेश असलेली तिरंगी एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी डंबुला येथे ‘इंडिया ए’ आणि […]
Sharad Pawar: नेहरू आणि मोदींची तुलनेवर शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य… कुणाच्या डोळ्यात झणझणीत अंजन
Sharad Pawar on Pandit Nehru And PM Narendra Modi: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात येत आहे. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झाला. तेव्हा पवार यांनी अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांनी […]
कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता ‘खरगोश जनता पार्टी’ चर्चेत; एल्विश म्हणाला ‘पेपर लीक करू..’
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान देशातील काही बेरोजगार तरुण झुरळाप्रमाणे असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि त्यातूनच ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही नवी राजकीय चळवळ जन्माला आली. आता प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादव याने सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची खिल्ली उडवली आहे. एल्विशने स्वत:च […]
Sayoni Ghosh : ‘मेरे दिल में है काबा और..’ हे गाणं गाऊन बंगाल निवडणूक गाजवणाऱ्या सयानी घोषची पलटी, ममता बॅनर्जी यांना धक्का
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. कुठल्याही निवडणुकीपेक्षा ही परीक्षा खूप मोठी आहे. कारण जो तृणमुल काँग्रेस पक्ष त्यांनी बनवला, त्याचे डोळ्यासमोर तुकडे पडत चालले आहेत. आधी तृणमुल काँग्रेस विधिमंडळ पक्षात फूट पडली. 55 पेक्षा जास्त आमदारांनी स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला. आता टीएमसी […]