आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की अनेकदा असं होतं की आपण ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, जे लोक आपल्या खूप जवळचे असतात तेच आपल्याला धोका देतात. अशा लोकांवर आपला प्रचंड विश्वास असल्यामुळे अशा लोकांपासून आपण बेसावध असतो, […]
Petrol Diesel : पेट्रोल-डिझेलसाठी सरकारचा अचानक मोठा निर्णय, 1 जुलैपासून संपूर्ण देशात…आता नवा नियम लागू!
Petrol Diesel New Rule : आखातातील युद्धामुळे जगभरात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटल्याने भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला होता. तसेच नैसर्गिक वायू आणि इतरही इंधनाची आयात थांबली होती. त्यामुळेच देशात इंधन तुटवड्यामुळे लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून सरकारने अनेक प्रतिबंधक नियम लागू केले होते. या नियमांमुळे […]
Vastu Shastra : बुधवारी घरात लावलेली ही रोपं आयुष्यच बदलून टाकतात, नशीबात येतो राजयोग
वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं आहेत, जी घरात लावणं अतिशय शुभ मानलं जातं. अशा झाडांमुळे घरात असलेले सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात. घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते. सुख, समृद्धी आणि पैशांची प्राप्ती होते, तसेच घराला आर्थिक स्थैर्य लाभते. परंतु ही झाडं लावण्याचे देखील काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही झाडं अशी असतात, जी विशिष्ट वारीच लावले गेले […]
LA28 Olympics Cricket : भारतासह 4 संघ ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय, पाकिस्तानला मोठा झटका
क्रिकेट विश्वातून या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत 2028 पासून क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. या क्रिकेट खेळासाठी आयसीसी आणि ऑलिम्पिक समितीकडून पात्रतेसाठी अटी जाहीर केल्या आहेत. लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिम्पिकसाठी पात्रता काय असणार? हे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी पात्रता फेरीचं आयोजन […]
Shraddha Kapoor चे हे 8 चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतील..
1. Aashiqui 2 (2013) – श्रद्धा कपूर हीने आशिकी – २ मधून दणक्यात पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्याबरोबर श्रद्धा कपूर हीचाही संयत अभिनय गाजला होता. आरोही नावाचे कॅरेक्टर श्रद्धाने साकारले होते. हा चित्रपट म्युझिकट हीट ठरला होता. 2. Ek Villain (2014) – हा एक एक्शन थ्रिलर सिनेमा होता.यात श्रद्धाने ऐशा […]
बॉलिवूडचे ते एव्हरग्रीन गाणे, यूपी-बिहारच्या मुलांमुळे झाले हिट, आजही ऐकताच येते डोळ्यात पाणी
९० च्या दशकातील तरुणांसाठी दुःखी गाणी केवळ मनोरंजन नव्हती, तर त्यांच्या भावनांचा भाग बनली होती. कॉलेजच्या दिवसांचे पहिले प्रेम किंवा ब्रेकअपचे दुःख, प्रत्येक भावनेसाठी एक गाणे उपलब्ध होते. यामुळेच त्या काळातील अनेक गाणी आजही बसेस, ट्रक्स, चहाच्या दुकानांमध्ये आणि लोकांच्या प्लेलिस्टमध्ये सारखीच ऐकू येतात. काळ नक्कीच बदलला आहे, पण या गाण्यांची जादू आजही कायम आहे. […]