आयर्लंडने टीम इंडियाचा टी 20I मालिकेत 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू आबिद अली याने वादग्रस्त विधान केलं आहे. आबिद अली नक्की काय म्हणाला? हे जाणून घेऊयात. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES) भारताला पराभूत होताना पाहणं आनंददायक आहे, अशा आशयाची आबिद अली याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. आबिद […]
‘बाई शारीरिकदृष्ट्या समाधानी नसेल तर…’ फिजिकल रिलेशनमुळे गौरव खन्नाचा मोडतोय 10 वर्षांचा संसार? घटस्फोटाबद्दल स्पष्टच बोललेली आकांक्षा
अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी, अभिनेत्री आकांक्षा चमोला यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. हे दोघेही 10 वर्षांच्या संसार आता मोडत आहे आणि घटस्फोट घेत आहेत. सध्या सुरू असलेल्या 'लॉकअप 2' या रिॲलिटी शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आकांक्षाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल हे सांगून सगळ्यांच धक्का दिला. 'लॉकअप 2' या रिॲलिटी शोमध्ये बोलताना […]
तुम्हाला माहितीये का? पाकिस्तानात कित्येक वर्षांपासून उभी आहे भारताची ट्रेन, नेमकं कारण काय?
भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दररोज लाखो लोक या रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, पाकिस्तानातील एका रेल्वे स्थानकावर भारताची एक ट्रेन अनेक वर्षांपासून उभी आहे. ही ट्रेन फाळणीपूर्वीची नसून काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान नियमित धावणारी समझौता एक्सप्रेस (क्रमांक 14607) आहे. ही भारतीय ट्रेन […]
Vastu Shastra : उंबरठा पूजन का करावं? काय आहेत फायदे? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी याच गोष्टी सांगण्यात आलेल्या नाहीयेत, तर तुमच्या घरात जे वास्तुदोष निर्माण होतात, ते कसे दूर करायचे? त्याचे उपाय देखील सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच एका उपायाची माहिती जाणून घेणार आहोत. अनेक घरात उंबरठा पूजन केलं जातं. उंबरठा पूजन करणं हे वास्तुशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानलं […]
महिलेवरील सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला, किर्र जंगलात नराधमांनी हात टाकला, धक्कादायक घटना समोर!
Jalgaon : महिलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून अतिशय कठोर कायद्यांची तरतूद आहे. परंतु तरीदेखील रोज राज्यात महिला अत्याचाराच्या घटडतच आहेत. राज्याच्या कोणत्यातरी भागात खून, बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, माहराण अशा प्रकरणांची नोंद होते. काही प्रकरणं तर एवढी भीषण असतात की त्याबाबत समजताच समाजातून मोठा संताप व्यक्त केला जातो. सध्या जळगाव जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक आणि चीड आणणारी […]
राष्ट्रपतींच्या आग्रहावरून लता मंगेशकरांनी गायले पहिले भोजपुरी गाणे, चित्रपट ठरला सुपरहिट
भोजपुरी चित्रपटसृष्टीची सुरुवात करणाऱ्या पहिल्या चित्रपटातील पहिले गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहे. विशेष म्हणजे हे गाणे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आग्रहाखातर भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या बहिणी उषा मंगेशकर यांच्यासोबत गायले होते. हे गाणे केवळ सुपरहिटच ठरले नाही तर संबंधित चित्रपटानेही कमाईचे विक्रम मोडत भोजपुरी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद […]