‘छात्रो की गूंज’ या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती. या संवादादरम्यान त्यांनी महिला व मुलींची सुरक्षा, शिक्षण क्षेत्रातील समस्या, वाढती बेरोजगारी आणि परीक्षांमधील पेपरफुटी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. जवळपास या कार्यक्रमासाठी 25 ते 40 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात महाविद्यालयीन तरूणांची आणि विशेषत: […]
Archives for August 2026
Pune Rahul Gandhi : घोषणा शिट्ट्या अन् टाळ्यांचा पाऊस, पुण्यातल्या सभेत राहुल गांधींची तुफान क्रेझ; फोटो एकदा पाहाच!
पुण्यात काल काँग्रेसच्या युवा संघटन एनएसयुआय आणि भाजपाचे युवा संघटन एबीव्हीपी यांच्या राड्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता मोठी होती. अखेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आले आणि त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले असे या सभागृहाचे वातावरण होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात मनुस्मृतीपासूनचे दाखले देत महिलांना भारतीय समाजात कसे दमनाला सामोरे जावे लागते […]
Rahul Gandhi : बलात्कार, हिंसाचार, गर्भपात, राहुल गांधींनी मांडले महिला अत्याचाराचे हादरवणारे आकडे; वाचून धक्काच बसेल!
Rahul Gandhi Rally : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेसाठी राहुल गांंधी यांना ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे बहुसंख्य विद्यार्थिनी या जेन झी होत्या. या सभेत त्यांनी तरुणींशी संवाद साधला. तसेच काही विद्यार्थिनींनी मंचावर जात स्वत:च्या अडचणी सांगितल्या. दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी देशातील महिला, तरुणींची […]
Rahul Gandhi : हजारो मुलींसमोर राहुल गांधींचं मनुस्मृतीवर मोठं भाष्य; तरुणीच्या भविष्याबद्दल बोलताना सांगितलं काँग्रेसचं व्हिजन!
काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात असून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात सहभागी झाले. सभास्थळी मोठ्या उत्साहाने आलेल्या तरूणाईशी, जेन-झी शी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. पुण्यातील कार्यक्रमात संबोधित करताना राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर मोठं भाष्य केलं . “ मनुस्मृतीने महिलांना 3 चौकटीत बसवलं. महिलांना स्वातंत्र्य नाही असा मनुस्मृतीचा विचार ” असं राहुल गांधी म्हणाले. विद्येचे माहेर […]
भारताची सर्वात मोठी ताकद कोणती? 70 कोटी… पुण्यातील सभेच राहुल गांधींचं सर्वात मोठं विधान
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. छात्रों की गूंज या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आजच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे? यावरही आपले विचार व्यक्त केले आहेत. राहुल गांधी यांच्या मते भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे ते सविस्तर जाणून […]
टीम इंडियातील करिअरसाठी IPL कर्णधारपद सोडावं लागेल! ऋषभ पंतला कोणी दिला असा सल्ला?
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचं करिअर सध्या संकटात आहे. कारण टी20 फॉर्मेटनंतर वनडे संघातून त्याला डच्चू मिळालेला आहे. आता फक्त कसोटी संघासाठी त्याचा विचार केला जात असल्याचं दिसत आहे. कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाचा नंबर 1 विकेटकीपर फलंदाज आहे. असं असूनही आता त्याच्या संघातील जागेवरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे त्याला चांगली कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. […]