मुंबई – पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याने या घटनेवरुन आता राजकारण सुरु झाले आहे. या अपघाताची कोणतीही तांत्रिक माहिती न घेता विरोधकांनी अफवा पसरवण्याचा उद्योग सुरु केला आहे. पायाभूत प्रकल्पांच्या तथ्यावर न जाता अफवांचे राजकारण करणे योग्य नाही. ही विरोधकांच्या मेंदूतून ‘मिसिंग’ झालेली अक्कल आहे अशीच टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर […]
Archives for July 2026
कंडोमच्या जाहिरातीमुळे मोठा वाद, क्रिकेटचा सामना सुरू असतानाच…थेट ICC ला पत्र; नेमकं काय घडलं?
Condom AD In Cricket Match : क्रिकेट या खेळावर भारतातील करोडो लोकांचा जीव आहे. भारताचा क्रिकेट सामना असला की एका वेळी कोट्यवधी लोक तो सामना पाहात असतात. यात वयोवृद्धांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंतच्या प्रेक्षकांचा समावेश असतो. दरम्यान, हीच बाब लक्षात घेता क्रिकेटच्या सामन्यादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या, डेटिंग अॅपच्या जाहिरातींवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली […]
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
खालापूर टोलनाक्याजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महामार्गाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक वाहनांचा वेग मंदावल्याने काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. याचदरम्यान, महामार्गालगत असलेल्या एका फूड मॉलमध्येही पावसाचे पाणी शिरल्याची घटना समोर आली. अचानक पाणी शिरल्याने […]
जलालाबाद नव्हे, ‘भगवान परशुराम पुरी’ बोलायचं; एका आदेशानंतर आणखी एका शहराचं नाव बदललं
उत्तर प्रेदशातील एका शहराचं नाव बदलण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील कालीदास स्थित येथील सरकारी निवास्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकी 27 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. एका प्रस्तावात शाहजहांपूर जिल्ह्यातील जलालाबाद तालुक्याचं नाव बदलण्यास मंजुरी देण्यात आली. जलालाबाद शहराचे नाव बदलून ‘भगवान परशुराम पुरी’ असे करण्यात आलं. बैठकीत प्रस्ताव […]
योगिनी एकादशीला तुळशी उपाय सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी खास धार्मिक परंपरा
हिंदू धर्मात एकादशी तिथीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यातही योगिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. ही एकादशी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येते आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी भक्त उपवास करून विधीपूर्वक पूजा करतात, ज्यामुळे पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या […]
जिथं आहात तिथेच राहा, खाण्याच्या वस्तू आणून ठेवा; ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महापौरांचं आवाहन
राज्याच्या विविध भागात पावसाचा कहर पहायला मिळत आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच आता नाशिकमध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. आज नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री आणि महापौर हिमगौरी आडके यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. […]