संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला असला तरी गेल्या काही दिवपांसून पावसाचा जोर कमी झालेला आहे. अशातच आता उद्या 18 जुलै रोजी देशातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तर […]
Archives for July 2026
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू
भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कार्डिफमध्ये रंगला. या सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने नाबाद 99 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याचं शतक फक्त एकाच धावेने हुकलं. यासह जो रूट दिग्गज खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. या यादीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान खेळाडू नाबाद राहिले आहेत. (PC-GETTY IMAGES) जो […]
FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघांनी भाग घेतला होता. महिनाभर चाललेल्या या स्पर्धेतून अर्जेंटीना आणि स्पेन या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम सामना सोमवार 20 जुलै रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियमवर खेळला जाईल. (फोटो: Fifa World Cup Twitter) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील विजेत्या संघाला विश्वचषक ट्रॉफी, पदके आणि बक्षीस रक्कम दिली जाईल. आतापर्यंत […]
वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण
गेल्या काही काळापासून मोबाईचा गैरवापर वाढला आहे. अनेक लोकांचा डेटा चोरी होत असल्याचे समोर आले आहे. याचा अनेकदा गैरवापरही केला जातो. अशातच आता कल्याण कोर्टातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वकिलाने आपल्या महिला सहकाऱ्यांचे फोटो आणि डेटा चोरल्याचे समोर आले आहे. आयफोन मधील एअर ड्रॉप या ॲपद्वारे वकिलाने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. […]
आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता, या राज्याने घेतला निर्णय..
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( SSC ) आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( HSSC ) समकक्ष मान्यता देण्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अशा प्रकारची व्यवस्था लागू करणारे गोवा हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांसाठी उच्च […]
Chanakya Niti : कधी माफ करायचं अन् कधी बदला घ्यायचा? चाणक्य नीती काय सांगते?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समाजात वावरताना तुम्ही नेहमी सावध राहिले पाहिजे. जर तुम्ही सावध नसाल तर कोणत्या क्षणी तुमचा घात होऊ शकतो आणि आपला घात केव्हा झाला हे देखील तुमच्या लक्षात येणार नाही. समजात सर्व लोक […]