हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपल्या एखाद्या पूर्वजांचा मृत्यू होतो, आणि त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहते, तेव्हा घरात पितृदोष निर्माण होतो. एखाद्याच्या घरात पितृदोष निर्माण झाल्यास तो दूर करण्यासाठी विविध उपाय करतो. परंतु पितृदोष दूर करून पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. जेव्हा एखाद्याच्या घरात पितृदोष निर्माण होतो, तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना […]
Archives for July 2026
Vastu Shastra : रस्त्यात पडलेल्या या पाच वस्तू चुकूनही घरी घेऊन जाऊ नका, कंगाल व्हाल
वास्तुशास्त्रानुसार रस्ता हे सार्वजनिक ठिकाणं असल्यामुळे रस्त्यावरून दररोज हजारो लोक जा ये करतात.अशावेळी अनेकदा या लोकांची एखादी वस्तू कुठेतरी रस्त्यात पडते, किंवा काही जण मुद्दाम देखील टाकतात, जे लोक काही विशिष्ट वस्तू मुद्दाम रस्त्यावर फेकतात त्या वस्तू या नकारात्मक ऊर्जेशी संबंधित असू शकतात. अनेकजण मोठी चूक करतात, अशा वस्तू जर रस्त्यावर सापडल्या की त्या थेट […]
पतीसोबतच्या वादादरम्यान सपना चौधरीची नवीन Video समोर, कॅप्शनची होतेय प्रचंड चर्चा
प्रसिद्ध हरियाणवी नृत्यांगना आणि अभिनेत्री सपना चौधरी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशी सतत संवाद साधण्यासाठी ती विविध फोटो, व्हिडिओ आणि प्रेरणादायी संदेश शेअर करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, तिच्या साध्या […]
नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?
भारतात मुस्लिम धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत. देशात अनेक ठिकाणी मशीदी आहेत, या ठिकाणी नमाज पठण केले जाते. अशातच आता उत्तर प्रदेशातील अयोध्येतील आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले तपस्वी छावणी पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी भारतात नमाजवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. याबाबत सविस्तर माहिती […]
Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून फक्त वनडे सामने खेळत आहे. असं असताना त्याच्या वनडे कारकिर्दीला वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळण्यापूर्वीच पूर्णविराम लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना त्याच्या कारकिर्दीचा शेवट असणार आहे, असं बोललं जात आहे. असं असताना एक वेगळीच बातमी समोर आली […]
Chanakya Niti : आई वडीलांनी मुलांना या गोष्टी शिकवल्याच पाहिजेत, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार हे झालेच पाहिजेत. जर तुम्ही तुमच्या मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार केले नाहीत तर ते वाईट […]