रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 ट्रॉफी जिंकली. आरसीबीच्या या विजयाचा जल्लोष सुरु आहे. आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आरसीबीला पहिल्या ट्रॉफीसाठी 18 व्या हंगामांची वाट पाहावी लागली. मात्र त्यानंतर आरसीबीने सलग 2 ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने 31 मे रोजी गुजरात टायटन्सला पराभूत करुन आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आरसीबी […]
Archives for June 2026
IPL 2026 : 19 व्या मोसमात सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज, विराटचा कितवा नंबर?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सर्वाधिक चौकारांचा विक्रम हा गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन याच्या नावावर आहे. साईने 17 सामन्यांमध्ये 75 चौकार लगावले आहेत. तसेच साईने 19 व्या हंगामात 722 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI) साईनंतर गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शुबमन गिल याने 16 सामन्यांत 74 चौकार लगावले […]
‘गाढवाचं लग्न’मधील गंगी आता कशी दिसते? फोटो पाहून बसेल धक्का
2007 साली प्रदर्शित झालेल्या ‘गाढवाचं लग्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री राजश्री लांडगे यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. विशेषतः ‘गंगी’ ही भूमिका साकारणाऱ्या राजश्री लांडगे यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. मात्र त्यानंतर राजश्री लांडगे फारशा चित्रपटांमध्ये दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली का, असा […]
RCom बँक फसवणूक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, अमिताभ झुनझुनवाला यांना अटक
सेंट्रल ब्युरो इन्वेस्टिगेशन म्हणजेच CBI ने रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला यांना अटक केली आहे. SBI च्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाची 6,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. CBI च्या म्हणण्यानुसार, झुनझुनवाला त्या काळात रिलायन्स कम्युनिकेशन ग्रुपचे ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर होते आणि कॉर्पोरेट फायनान्स, बँकिंग आणि फंड मॅनेजमेंट यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी […]
गोवा ते नेपाळ मोफत प्रवास, फ्लाईटपासून जेवण-हॉटेलपर्यंत सर्व मोफत, या सरकारी योजनेत करा अर्ज
गोवा ते नेपाळपर्यंतच तिर्थ यात्रा करायची असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक भन्नाट योजना आखण्यात आली आहे. या योजने अंतर्गत या वर्षी ५६ हजार प्रवाशांना तीर्थ यात्रेसाठी मोफत नेले जाणार आहे. यात ५० हजार प्रवाशांना एसी रेल्वे द्वारे नेले जाणार आहे. तर उरलेल्या ६ हजार प्रवाशांना विमानाने नेले जाणार आहे. या राज्याच्या या तिर्थ यात्रेचे सर्वत्र […]
ENGW vs INDW 3rd T20i : इंग्लंड-इंडिया तिसरा आणि अंतिम सामना, फायनलला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक असणार होणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Source link