Chandra Grahan 2026: खगोल विज्ञानात चंद्र ग्रहण एक विशेष घटना मानली जाते. ही घटना सुर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी आल्यानंतर घडते.यामुळे सुर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहचत नाही, कारण पृथ्वीची सावली चंद्राला झाकते. चंद्रग्रहणाला धार्मिक आणि ज्योतिषशास्राच्या दृष्टीने देखील मोठे महत्व दिले जाते. ग्रहणाचा काळ धार्मिक मान्यतेनुसार अशुभ मानला जातो. नेहमी पौर्णिमेलाच चंद्रग्रहण लागत असते. यावर्षी […]
पोळ्या बनवताना मोजणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या शास्त्रीय कारण……
दुपारच्या जेवणापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत भारतीयांना पोळ्या खायला आवडते. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की घरात सदस्यांची संख्या लक्षात घेऊन किंवा मोजत पोळ्या बनवल्या जातात. अनेकदा स्वयंपाकघरातून आवाज येतो की मी किती भाकरी करू, किती पोळ्या खाऊ? तुमच्या घरातही असेच घडते का? खरे तर आजकालच्या काळात अनेक लोक मोजून पोळ्या खातात. शहरी लोकांसाठीही ही पद्धत योग्य […]
मुकेश अंबानी यांच्या जिओचा 56 दिवसांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लान, पाहा काय वैशिष्ट्ये
रिलायन्स जिओने ५७९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे. मध्यम मुदतीच्या प्लान हवा असलेल्यासाठी हा बेस्ट प्लान आहे. यात कमी खर्चात चांगला डेटा मिळतो.जरी 5 जी डेटा नसला तर सर्वांनाच 5 जी डेटाची गरज नसते. चला तर प्लानची माहिती घेऊयात. रिलायन्स जिओच्या या ५७९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय, तुम्हाला दररोज १.५ […]
AUSW vs INDW : ऑस्ट्रेलिया मालिका विजयासाठी सज्ज, टीम इंडिया रोखणार?
वुमन्स टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे.
होलाष्टकानंतर विघ्नांचा काळ संपणार, शुभकार्य कधी पासून सुरू होणार?
फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ, ज्याला आपण होलाष्टक म्हणतो, ज्योतिषशास्त्रात अत्यंत उग्र काळ मानला जातो. 2026 मध्ये होलिका दहन 3 मार्च रोजी संपणार आहे. मान्यतेनुसार, या आठ दिवसांत ग्रहांचे स्वरूप उग्र राहते, ज्यामुळे वातावरणात नकारात्मकतेची शक्यता असते, परंतु होलिका दहन पूर्ण होताच ऊर्जेचे स्वरूप पूर्णपणे बदलते. हा बदल केवळ धार्मिक पातळीवरच नव्हे तर आध्यात्मिक […]
के-ड्रामा थीम अन् विजयचा गंगनम स्टाइल डान्स; रश्मिका मंदानाच्या लग्नात काय काय झालं?
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी 2026 रोजी लग्नबंधनात अडकले. उदयपूरमध्ये धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. आधी तेलुगू आणि त्यानंतर कोडाव विवाहपद्धतीनुसार विधी पार पडले. या लग्नसोहळ्यातील प्रत्येक गोष्ट खास होती. रश्मिका आणि विजय यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन थीम निश्चित करण्यात आले होते. 25 फेब्रुवारी रोजी रश्मिका-विजयचा हळदीचा कार्यक्रमा पार पडला होता. दोघांनी […]