अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शूटिंगदरम्यानचा धक्कादायक प्रसंग सांगितला. किसिंग सीनदरम्यान सहकलाकार त्याच्या मर्यादा विसरून गेला होता, असा खुलासा तिने केला आहे. ही गोष्ट इतकी पुढे गेली की अखेर प्रियाच्या पतीला म्हणजेच उमेश कामतला त्यात पुढे येऊन तिचा बचाव करावा लागला होता. 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने सांगितलं की तिचा तो पहिलाच चित्रपट होता […]
ममता बॅनर्जींच्या पक्षात उभी फूट? तब्बल 59 आमदार…बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ; नेमकं काय घडतंय?
West Bengal TMC MLA Revolt : पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षात उभी फूट पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पक्षातील 80 आमदारांपैकी तब्बल 59 आमदार हे बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता […]
फक्त 11000 हजारात घरी आणा टाटाची नवीकोरी इलेक्ट्रिक कार, वाचा कसं शक्य आहे?
आजकाल इलेक्ट्रिक कारची खूपच चर्चा होत आहेत. इंधन बचत तसेच पैशांची बचत व्हावी यासाठी लोक ईलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास पसंती देत आहेत. दरम्यान, आता टाटा कंपनीने दमदार अशा इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू केली आहे. टाटा कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV च्या फेसलिस्ट मॉडेलची बुकिंग सुरू केली आहे. आता टाटाने आपल्या या Tiago EV कारला […]
ENGW vs INDW 3rd T20i Final : इंग्लंडचा फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून अंतिम सामन्यासाठी मोठा बदल, कुणाला संधी?
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया वुमन्स यांच्यात टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. उभयसंघातील तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे टाँटनमधील कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री […]
जय हरी विठ्ठल! तुकाराम महाराजांच्या पालखीचं या तारखेला प्रस्थान, 3 बैलजोड्यांची खरेदी!
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३४१ वा आषाढी पायी वारी पालखी सोहळा मिती ज्येष्ठ वद्य सप्तमी, मंगळवार दि. ७ जुलै २०२६ रोजी मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तशी अधिकृत घोषणा श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने करण्यात आली आहे. ७ जुलै रोजी पालखी चा विसावा इनामदार वाड्यात असणार आहे तर ८ जुलै […]
रणवीरवर इंडस्ट्रीत बंदी घातल्याप्रकरणी कंगना राणौत स्पष्टच म्हणाल्या, तुमचे शत्रू तर..
फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून बाहेर पडल्यापासून अभिनेता रणवीर सिंह सतत चर्चेत आहे. शूटिंगच्या काही दिवस आधी अचानक या चित्रपटातून माघार घेणं रणवीरला चांगलंच महागात पडलं आहे. फरहानच्या तक्रारीनंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ने (FWICE) रणवीरविरोधात असहकाराचे आदेश जारी केले. म्हणजेच इंडस्ट्रीतल्या लोकांना रणवीरसोबत कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करण्यापासून रोखण्यात आलं आहे. या आदेशावर […]