वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला विविध प्रकारच्या समस्या जाणवू लागतात. जसं की अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, किवा काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. यावर वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. जर पती-पत्नीचं पटत नसेल, दररोज भांडणं होत असतील तर भविष्यात परिस्थिती गंभीर […]
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी संकटमोचक हनुमानाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, 2026 मध्ये हनुमान जयंती गुरुवार 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. असे मानले जाते की या दिवशी खऱ्या मनाने पूजा केल्याने आणि बजरंगबलीला त्याचा आवडता नैवेद्य अर्पण केल्याने जीवनातील मोठे अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. हनुमान जयंतीच्या दिवशी काही विशिष्ट […]
सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने एकीकडे पावसाचा इशारा दिला तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आहे. या पावसाने थैमान घातले. गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. आजही राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण आहे. कोकणात दमट आणि उष्ण हवामानाचा मोठा इशारा देण्यात […]
Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
वास्तू शास्त्राची आपल्या रोजच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका आहे. घरापासून ऑफिसपर्यंत वास्तूशी संबंधित काही गोष्टी आहेत. या दोन्ही ठिकाणी वास्तू योग्य असणं गरजेच आहे. वर्क आणि पर्सनल लाइफमध्ये चांगला बॅलन्स पाहिजे. म्हणूनच फक्त घरातच वास्तू संबंधित नियमांचं पालन करु नका. ऑफिसमध्ये सुद्धा काही गोष्टी पाळा. ऑफिसमध्ये डेस्क, कुठल्या दिशेला बसून काम करायचं या संदर्भात काही […]
Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
IRCTC धार्मिक यात्रेला आणि उत्सवाला प्रोत्साहन देते. त्यासाठी विशेष भारत गौरव ट्रेनची सुरूवात करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना सकाळ-संध्याकाळ विधीवत पूजा करता येते. आरती करता येते. या ट्रेनमध्ये भजन आणि किर्तन करता येते. ही रेल्वे वयोवृद्धांसाठी अत्यंत खास मानली जाते. या रेल्वेत भजनासह विविध धार्मिक स्थळांना भेट देता येते. भारत गौरव ट्रेन ही देशातील […]
Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील त्यांची उपयोगिता सिद्ध करतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात आयुष्यात माणसाला कधी यश मिळतं, […]