वास्तू शास्त्राची आपल्या रोजच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका आहे. घरापासून ऑफिसपर्यंत वास्तूशी संबंधित काही गोष्टी आहेत. या दोन्ही ठिकाणी वास्तू योग्य असणं गरजेच आहे. वर्क आणि पर्सनल लाइफमध्ये चांगला बॅलन्स पाहिजे. म्हणूनच फक्त घरातच वास्तू संबंधित नियमांचं पालन करु नका. ऑफिसमध्ये सुद्धा काही गोष्टी पाळा. ऑफिसमध्ये डेस्क, कुठल्या दिशेला बसून काम करायचं या संदर्भात काही […]
Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
IRCTC धार्मिक यात्रेला आणि उत्सवाला प्रोत्साहन देते. त्यासाठी विशेष भारत गौरव ट्रेनची सुरूवात करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना सकाळ-संध्याकाळ विधीवत पूजा करता येते. आरती करता येते. या ट्रेनमध्ये भजन आणि किर्तन करता येते. ही रेल्वे वयोवृद्धांसाठी अत्यंत खास मानली जाते. या रेल्वेत भजनासह विविध धार्मिक स्थळांना भेट देता येते. भारत गौरव ट्रेन ही देशातील […]
Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील त्यांची उपयोगिता सिद्ध करतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात आयुष्यात माणसाला कधी यश मिळतं, […]
Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय
वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या आयुष्यात येणाऱ्या विविध समस्यांवर उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेल की अचानक खर्चात मोठी वाढ होते. इच्छा नसताना देखील अनावश्यक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. आपण खर्चावर नियंत्रण मिळवण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र आपण खर्चावर नियंत्रण ठेवू शकत नाही. यामुळे होतं काय की आपल्याला पैसे पुरत नाही, पैशांची […]
Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार आपल्या सभोवती ज्या काही वस्तू असतात, त्या प्रत्येक वस्तूमध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते. ही ऊर्जा सकारात्मकही असू शकते किंवा नकारात्मक देखील असू शकते. त्यामुळे अशा वस्तूंचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच अनेकदा असं देखील होतं की आपण एखादी शुभ फळ देणारी वस्तू घरी आणतो, परंतु ती आपण ज्या दिशेला ठेवतो ती दिशा चुकते […]
Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपली देखील नोकरीत चांगली प्रगती व्हावी, प्रमोशन मिळावं, आपला पगार वाढावा. मात्र या गोष्टी काही लोकांच्या बाबतीमध्येच खऱ्या […]